Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

इंडिया आघाडीने जाणीवपूर्वक दलित नेतृत्वाला डावलले : लोकसभा निवडणुकीत वंचितला दूर ठेवून भाजपची सत्ता आणली; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निशाणा

mosami kewat by mosami kewat
October 8, 2025
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
इंडिया आघाडीने जाणीवपूर्वक दलित नेतृत्वाला डावलले : लोकसभा निवडणुकीत वंचितला दूर ठेवून भाजपची सत्ता आणली; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निशाणा
       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि मागील लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात आघाडीच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बिहारमध्ये इंडिया आघाडीने दलित नेतृत्वाला जाणीवपूर्वक किनाऱ्यावर ठेवले आहे,” आणि यामुळे आगामी बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान इंडिया आघाडीने गाढवपणा केला नसता आणि वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवले नसते, तर भाजपा आज केंद्रात सत्तेत नसती. असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा

ॲड. आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) गंभीर आरोप केले आहेत. देशात आरएसएसने मनुवाद, सनातनवाद वाढवला. आरएसएसची निष्ठा देशाशी नसून सनातनवादाशी आहे,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच राज्यातील संभाव्य निवडणुकीबद्दल बोलताना, त्यांनी महाराष्ट्रात जर निवडणुका लागल्या तर बदल घडण्याची जास्त शक्यता आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.


       
Tags: bjpCongressElectionMaharashtramumbaipoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Pune : उद्या बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या विरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे आंदोलन!

Next Post

विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी!

Next Post
विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी!

विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल
बातमी

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

by mosami kewat
June 12, 2026
0

अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भारतीय थोडक्यात बचावल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026
कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

June 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home