Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळापूर येथील कॉर्नर बैठकीत प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी केले मार्गदर्शन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 10, 2024
in बातमी
0
बाळापूर येथील कॉर्नर बैठकीत प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी केले मार्गदर्शन
       

अकोला: बाळापूर तालुक्यातील भरतपूर येथे कॉर्नर संवाद बैठक आयोजित केली असता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.

अंजलीताई म्हणाल्या, जाती ही निसर्गाने निर्माण केली नाही ती माणसाने केली. संविधानाने आपल्या जातीपाती नष्ट केल्या, सर्वांना समान संधी दिली, स्त्री असो वा पुरुष सर्व संविधानासामोर समान आहेत. जर भारतीय संविधान बदलल्या गेले तर आपण 100 वर्ष मागे जाऊ, हे होऊ न देण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. आतापर्यंत संविधानाने आपले रक्षण केले आहे, आज आपल्याला संविधानाचे रक्षण केले पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे, वंचितचे आश्वासन आहे पिकाला हमीभाव, तात्काळ नुकसान भरपाई जाग्यावर देवू, असेही त्या म्हणाल्या.

या प्रसंगी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी सामान्य माणसाला सरपंच ते ZP अध्यक्ष बनवण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केले यांची आठवण करून दिली.

तसेच पुष्पाताई इंगळे, प्रभाताई सिरसाठ, ता.अध्यक्ष जानकीराम खारोडे, महासचिव चंद्रकात पाटील, माजी सभापती सोनटक्के ताई, रूपालीताई गवई, मायाताई लोथ, राजेंद्र घुगरे आणि सुमेध अंभोरे यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

65 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना घरी बसवा

Next Post

सांगलीच्या विशाल पाटलांचे बंधू आंबेडकरांच्या भेटीला

Next Post
सांगलीच्या विशाल पाटलांचे  बंधू आंबेडकरांच्या भेटीला

सांगलीच्या विशाल पाटलांचे बंधू आंबेडकरांच्या भेटीला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?
बातमी

कोण आहेत वंचित बहुजन आघाडीने नवे प्रदेशाध्यक्ष?

by mosami kewat
August 5, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी राजेंद्र निरंजन पातोडे यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. परंतु महाराष्ट्रभर त्यांच्या...

Read moreDetails
नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

नवी मुंबईत आरपीआय (आ) गटाला मोठे खिंडार; दिघाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश 

August 5, 2026
शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

शेयर मार्केटमधील , विशेषतः तरुण, गुंतवणूकदारांसाठी “कोरियन” धडे !  

August 5, 2026
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचे तिरडी आंदोलन; रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी

August 5, 2026
लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष

August 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home