Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळापूर येथील कॉर्नर बैठकीत प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी केले मार्गदर्शन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 10, 2024
in बातमी
0
बाळापूर येथील कॉर्नर बैठकीत प्रा. अंजलीताई आंबेडकरांनी केले मार्गदर्शन
       

अकोला: बाळापूर तालुक्यातील भरतपूर येथे कॉर्नर संवाद बैठक आयोजित केली असता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.

अंजलीताई म्हणाल्या, जाती ही निसर्गाने निर्माण केली नाही ती माणसाने केली. संविधानाने आपल्या जातीपाती नष्ट केल्या, सर्वांना समान संधी दिली, स्त्री असो वा पुरुष सर्व संविधानासामोर समान आहेत. जर भारतीय संविधान बदलल्या गेले तर आपण 100 वर्ष मागे जाऊ, हे होऊ न देण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. आतापर्यंत संविधानाने आपले रक्षण केले आहे, आज आपल्याला संविधानाचे रक्षण केले पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्यासाठी आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे, वंचितचे आश्वासन आहे पिकाला हमीभाव, तात्काळ नुकसान भरपाई जाग्यावर देवू, असेही त्या म्हणाल्या.

या प्रसंगी जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी सामान्य माणसाला सरपंच ते ZP अध्यक्ष बनवण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी केले यांची आठवण करून दिली.

तसेच पुष्पाताई इंगळे, प्रभाताई सिरसाठ, ता.अध्यक्ष जानकीराम खारोडे, महासचिव चंद्रकात पाटील, माजी सभापती सोनटक्के ताई, रूपालीताई गवई, मायाताई लोथ, राजेंद्र घुगरे आणि सुमेध अंभोरे यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

65 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना घरी बसवा

Next Post

सांगलीच्या विशाल पाटलांचे बंधू आंबेडकरांच्या भेटीला

Next Post
सांगलीच्या विशाल पाटलांचे  बंधू आंबेडकरांच्या भेटीला

सांगलीच्या विशाल पाटलांचे बंधू आंबेडकरांच्या भेटीला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी पाडा आजही अंधारात; मूलभूत सुविधांसाठी वंचित बहुजन आघाडीचे घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा
बातमी

आदिवासी पाडा आजही अंधारात; मूलभूत सुविधांसाठी वंचित बहुजन आघाडीचे घणसोली सहायक आयुक्तांना निवेदन, तीव्र आंदोलनाचा इशारा

by mosami kewat
July 8, 2026
0

घणसोली, नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी नवी मुंबईतील रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील...

Read moreDetails
BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन

BANRF फेलोशिपमधील संशोधकांची संख्या ३०० करण्याची मागणी; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पुण्यात बार्टीला निवेदन

July 6, 2026
मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

मुंबईत पावसाचे तांडव : मानखुर्दमध्ये चाळ कोसळून भीषण दुर्घटना; ६ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

July 6, 2026
आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

आपण धरलं तर चावणारा आणि आपण सोडलं तर ज्याला फरक पडत नाही असा चीन !

July 6, 2026
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आदिवासी पाडा आजही अंधारात; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

July 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home