Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 12, 2023
in राजकीय
0
बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर
       

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच राज्य राज्यमागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सांगितले आहे की, सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत आहेत.

यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दोन उपमुख्यमंत्र्यांनी मेंदू चा वापर करण्याऐवजी ताकदीचा वापर केल्याचे हे परिणाम आहेत.

बुद्धी ऐवजी जर गुडघ्याच्या वापर केला तर अशा घटना घडणे निश्चित असते. असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगातील बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर या सदस्यांनी सरकारी हस्तक्षेपाचे कारण देत राजीनामे दिले होते.

ओबीसी, मराठा आरक्षणावरून वाद होत असतांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना स्वतंत्र कायदेशीर आरक्षण देता येईल व त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे असल्याचेही म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर या ट्विटला महत्त्व आहे.


       
Tags: ajitpawarDevendra FadanvisMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

चोहट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा ‘ वंचित’ च्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फुटला.

Next Post

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन.

Next Post
भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन.

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये 'वंचित' च्या शाखेचे उद्घाटन.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home