Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 12, 2023
in राजकीय
0
बुद्धी ऐवजी गुडघ्याचा वापर केल्यास अशा घटना घडणारच – ॲड.प्रकाश आंबेडकर
       

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा यांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच राज्य राज्यमागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याचे कारण त्यांनी सांगितले आहे की, सरकारमधील दोन मंत्री हस्तक्षेप करत आहेत.

यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दोन उपमुख्यमंत्र्यांनी मेंदू चा वापर करण्याऐवजी ताकदीचा वापर केल्याचे हे परिणाम आहेत.

बुद्धी ऐवजी जर गुडघ्याच्या वापर केला तर अशा घटना घडणे निश्चित असते. असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्य मागासवर्ग आयोगातील बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर या सदस्यांनी सरकारी हस्तक्षेपाचे कारण देत राजीनामे दिले होते.

ओबीसी, मराठा आरक्षणावरून वाद होत असतांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठयांना स्वतंत्र कायदेशीर आरक्षण देता येईल व त्याचा फॉर्म्युला आमच्याकडे असल्याचेही म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर या ट्विटला महत्त्व आहे.


       
Tags: ajitpawarDevendra FadanvisMaharashtramaharashtrgovernmentPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

चोहट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा ‘ वंचित’ च्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फुटला.

Next Post

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन.

Next Post
भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन.

भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शिरड शहापूर मध्ये 'वंचित' च्या शाखेचे उद्घाटन.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home