Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

…त्या वक्तव्याचे मला नवल वाटले नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 11, 2024
in राजकीय
0
…त्या वक्तव्याचे मला नवल वाटले नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

मुंबई : कर्नाटकच्या भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे याने जे वक्तव्य केले आहे, त्या वक्तव्याचे मला नवल वाटले नाही. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की सार्वजनिकरित्या असे वक्तव्य करण्याची ही त्याची पहिली वेळ नाही. 2017 मध्येही त्याने हेच म्हटल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. 1950 मध्ये संविधान स्वीकारल्यानंतर आरएसएसने घेतलेली ही प्रतिज्ञा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भारतीय संविधान हटवून त्याजागी मनुस्मृती आणण्याच्या आरएसएस आणि भाजपच्या दीर्घकालीन योजनेचा हा भाग आहे. त्यांना हुकूमशाही आणायची आहे आणि स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घ्यायचा आहे. तसेच, आपल्या राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेची रचना बदलवायची आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा दाखला देत त्यांनी म्हटले आहे की, “आमचे मालक होण्यात तुमचे हित असेल पण तुमचे गुलाम होण्यात आमची इच्छा कशी असेल?”


       
Tags: bjpiIndianConstitutionPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर

Next Post

महापालिका आयुक्तांनी कर वसुली खाजगीकरणाचा अहवाल द्या.

Next Post
महापालिका आयुक्तांनी कर वसुली खाजगीकरणाचा अहवाल द्या.

महापालिका आयुक्तांनी कर वसुली खाजगीकरणाचा अहवाल द्या.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!
बातमी

जातीय द्वेषातून भोगगावात बौद्ध शेतकऱ्यांची ४० एकर ऊस शेती जाळली; वंचित बहुजन आघाडीची घटनास्थळी पाहणी!

by mosami kewat
January 20, 2026
0

जालना : मौजे भोगगाव, ता. घनसावंगी येथे जातीय मानसिकतेतून बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यांची सुमारे ४० एकर ऊस शेती जाळल्याची गंभीर घटना...

Read moreDetails
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग; जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!

January 20, 2026
समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ. हर्षदीप कांबळे 

समतादुतांनी शासनाच्या विकास प्रक्रियेचे वाहक व्हावे – डॉ. हर्षदीप कांबळे 

January 20, 2026
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग;जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग;जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!

January 20, 2026
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

January 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home