Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वडुले येथे शेतकऱ्याची आत्महत्या; किसन चव्हाण यांची सांत्वनपर भेट!

mosami kewat by mosami kewat
August 23, 2025
in बातमी, राजकीय
0
वडुले येथे शेतकऱ्याची आत्महत्या; किसन चव्हाण यांची सांत्वनपर भेट!
       

कर्जमाफीच्या आश्वासनावरून वंचित बहुजन आघाडीची सरकारवर टीका

अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडुले गावात बाबासाहेब सुभाष सरोदे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्जमाफीची प्रतीक्षा करत असलेल्या सरोदे यांनी सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी सरोदे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या सोबत नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. चव्हाण यांनी यावेळी बोलताना फडणवीस सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी सांगितले की, “हे सरकार जनतेला केवळ आश्वासनांच्या भूलथापांमध्ये अडकवते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या जिवावर बेतले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे बळी घेणारे खुनी सरकार आहे.”

या घटनेने वडुले गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


       
Tags: ahmadnagarFarmerFarmersMaharashtraMaharashtra Agriculture MinisterVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनानंतर गोसावी समाजाच्या मागण्यांवर प्रशासनाची तात्काळ दखल; २२ ऑगस्टला विशेष शिबिराचे आयोजन

Next Post

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण- न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन!

Next Post
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण- न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन!

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण- न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर एसआयटीची स्थापन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी
बातमी

जलकुंभातील गळती तातडीने थांबवा, दूषित पाणीपुरवठा बंद करा; वंचित बहुजन आघाडीची आयुक्तांकडे मागणी

by mosami kewat
July 9, 2026
0

नांदेड : नांदेड जिल्ह्यात पिवळी घिराणी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जलकुंभामधून अनेक दिवसांपासून होत असलेल्या गळतीमुळे आणि नागरिकांना...

Read moreDetails
भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

भव्य सभासद नोंदणी अभियान २०२६; उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वंचितचा झंझावात

July 9, 2026
Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, ‘हे’ प्रमुख रस्ते राहणार बंद

July 9, 2026
माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

माळशिरसमध्ये शेतात काम करणाऱ्या दलित महिला मजुराची गोळी झाडून हत्या ; राज्यभरात तीव्र संताप

July 9, 2026
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

July 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home