Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अवकाळी पावसाच्या कठीण काळात ॲड. प्रकाश आंबेडकर शेतकऱ्यांच्या पाठीशी!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 27, 2023
in बातमी
0
अवकाळी पावसाच्या कठीण काळात ॲड. प्रकाश आंबेडकर शेतकऱ्यांच्या पाठीशी!
       

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून, राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाशिक मधील निफाड तालुक्यात गारपिटीने द्राक्षबागांसह ऊस, कांदा, पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी मी आणि माझा पक्ष उभा असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

अवकाळी पाऊस, गारपीट घोंगावणारा वारा यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये हाताशी आलेल्या द्राक्षाच्या बागा आणि इतर पीक उध्वस्त झाले आहे. आधीच गांजलेला शेतकरी अवकाळी पावसाने अजून खचला आहे, त्याचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि मी ह्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. असे त्यांनी म्हटले.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाने त्वरित द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. असेही त्यांनी सांगितले.


       
Tags: Devendra FadanvisEknath ShindeMaharashtramaharashtrgovernmentnashikPrakash AmbedkarVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेला उसळला लाखोंचा जनसागर!

Next Post

पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा !

Next Post
पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा !

पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर 'वंचित'ची मुंबईत शांती सभा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
बातमी

जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

by mosami kewat
May 6, 2026
0

पंजाब : पंजाबमध्ये मंगळवारी रात्री अल्पावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालंधर...

Read moreDetails
मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

May 5, 2026
निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

May 5, 2026
नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

May 3, 2026
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

May 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home