Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

खोट्या, मनघडत गोष्टींवर विश्वास ठेवू नका !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 21, 2024
in राजकीय
0
खोट्या, मनघडत गोष्टींवर विश्वास ठेवू नका !
       

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करुन दिली माहिती

अकोला : सध्या देशभरात निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशातच कोण कुठल्या पक्षता जाणार याविषयी कुठेच स्पष्टता दिसत नाही. मात्र, माध्यमांमध्ये फेक बातम्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. आंबेडकर ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अशा मनघडत गोष्टी मनोरंजनासाठी बनवल्या आणि सांगितल्या जातात. अशा खोट्या, मनघडत गोष्टींवर विश्वास ठेवू नका.

माध्यमांनी असे म्हटले होते की, ॲड. प्रकाश आंबेडकर आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनद्वारे चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये केसीआर यांनी राज्यात वंचितसोबत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसा प्रस्ताव घेऊन भारत राष्ट्र समितीच्या मराठवाड्यातील नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील यशवंत भवन येथे ही भेट झाली असल्याची ही बातमी माध्यमांवर फिरत होती. त्याला उत्तर देताना आंबेडकर म्हटले आहे की, अशा खोट्या, मनघडत कहाण्यांवर विश्वास ठेवू नका.


       
Tags: MaharashtramahavikasaghadiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बार्टीला 400 कोटींचे बजेट द्या

Next Post

सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!

Next Post
सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!

सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार
बातमी

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

by mosami kewat
August 18, 2026
0

२४ तोळ्यांचे चांदीचे कडे परत करून जपली माणुसकी; प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर हिंगोली : समाजात स्वार्थ, फसवणूक आणि गैरप्रकारांचा सुळसुळाट होत...

Read moreDetails
‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

‘मी राजगृहातील रमाई बोलतेय’ हा केवळ प्रयोग नव्हे तर वैचारिक प्रबोधन : प्रा. दिलिप महालिंगे

August 18, 2026
राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

राष्ट्रीय सुरक्षेची फजिती: अपयश, हितसंबंध आणि दुहेरी मापदंड

August 18, 2026
नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

नवी मुंबईत SIR प्रक्रियेसंदर्भात व्हीबीए (VBA) पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा

August 18, 2026
साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला जाब

प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा

August 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home