Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2024
in बातमी
0
पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान
       

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

अकोला: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पातूर मधील विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावात उभ्या असणाऱ्या पिकांचे विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी केली आहे.

पातूर शहरामध्ये विवरा फाटा येथे धनंजय देशमुख यांच्या शिवारात परवा झालेल्या गारपुड्यामुळे प्रचंड नुकसान झाले. जवळजवळ 40 ते 50 लिंबूंची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर झाडांचे लिंबू जमिनीवर पडले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रा. आंबेडकर यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदींना देश तोडायचा आहे

Next Post

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Next Post
तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
बातमी

Byju Raveendran Case : बायजू रवींद्रन यांना सिंगापूर न्यायालयाचा मोठा दणका; सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

by mosami kewat
May 27, 2026
0

Byju Raveendran Case : एकेकाळी भारतातील एडटेक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘बायजूस’ कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याविरोधात सिंगापूरमधून मोठी कायदेशीर कारवाई...

Read moreDetails
“रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर…?” बाबासाहेबांचे माता रमाईंना भावनिक पत्र

“रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर…?” बाबासाहेबांचे माता रमाईंना भावनिक पत्र

May 27, 2026
वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रमाई आंबेडकरांना अभिवादन

वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रमाई आंबेडकरांना अभिवादन

May 27, 2026
क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे पहिले भारतीय नेमबाज रणधीर सिंग यांचे निधन

क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का! आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे पहिले भारतीय नेमबाज रणधीर सिंग यांचे निधन

May 27, 2026
“रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो” - ॲड. प्रकाश आंबेडकर

“रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो” – ॲड. प्रकाश आंबेडकर

May 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home