Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2024
in बातमी
0
पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान
       

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

अकोला: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पातूर मधील विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावात उभ्या असणाऱ्या पिकांचे विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी केली आहे.

पातूर शहरामध्ये विवरा फाटा येथे धनंजय देशमुख यांच्या शिवारात परवा झालेल्या गारपुड्यामुळे प्रचंड नुकसान झाले. जवळजवळ 40 ते 50 लिंबूंची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर झाडांचे लिंबू जमिनीवर पडले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रा. आंबेडकर यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदींना देश तोडायचा आहे

Next Post

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Next Post
तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या
बातमी

दिल्ली हादरली! टॉय कारच्या साहाय्याने साखळी स्फोटांचा कट उधळला; महाराष्ट्रासह तिन्ही राज्यांतून चौघांना बेड्या

by mosami kewat
April 19, 2026
0

Delhi News : राजधानी दिल्लीवर मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आला असून, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने वेळेत कारवाई करत...

Read moreDetails
राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

राहुरीत वंचित बहुजन आघाडी आणि भाजपात लढत; भाजपला मतदान म्हणजे देशाचे आणि कुटुंबाचे वाटोळे करणे – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 18, 2026
राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके

राहुरीच्या प्रश्नांसाठी मला विधानसभेत पाठवा” – संतोष चोळके

April 18, 2026
मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

मुस्लिमांनो, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमचं संरक्षण करू शकत नाही  – ॲड. अरुण जाधव

April 18, 2026
साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे  – प्रा.किसन चव्हाण

साखर सम्राटांच्या विरोधात गरीब मराठा समाजातील संतोष चोळके उभे  – प्रा.किसन चव्हाण

April 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home