Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2024
in बातमी
0
पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान
       

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

अकोला: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पातूर मधील विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावात उभ्या असणाऱ्या पिकांचे विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी केली आहे.

पातूर शहरामध्ये विवरा फाटा येथे धनंजय देशमुख यांच्या शिवारात परवा झालेल्या गारपुड्यामुळे प्रचंड नुकसान झाले. जवळजवळ 40 ते 50 लिंबूंची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर झाडांचे लिंबू जमिनीवर पडले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रा. आंबेडकर यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदींना देश तोडायचा आहे

Next Post

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Next Post
तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

by mosami kewat
August 6, 2026
0

खुलताबाद: वंचित बहुजन आघाडीच्या खुलताबाद तालुका आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे गदाणा जिल्हा परिषद गटाचे सर्कल अध्यक्ष ओम...

Read moreDetails
औरंगाबाद : बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांसाठी NLM आणि मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना तात्काळ सुरू करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

औरंगाबाद : बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांसाठी NLM आणि मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना तात्काळ सुरू करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?

जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?

August 6, 2026
आखाडा बाळापूर बसस्थानकाच्या समस्यांबाबत एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन; बससेवा सुरू करण्याचीही मागणी

आखाडा बाळापूर बसस्थानकाच्या समस्यांबाबत एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन; बससेवा सुरू करण्याचीही मागणी

August 6, 2026
चाळीसगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

चाळीसगाव: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

August 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home