Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 12, 2024
in बातमी
0
पातूर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात पिकांचे नुकसान
       

प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी

अकोला: दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे पातूर मधील विवरा गावामध्ये आणि आसपासच्या अनेक गावात उभ्या असणाऱ्या पिकांचे विशेषतः लिंबू आणि मोसंबीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडले आहेत. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा.अंजलीताई आंबेडकर यांनी केली आहे.

पातूर शहरामध्ये विवरा फाटा येथे धनंजय देशमुख यांच्या शिवारात परवा झालेल्या गारपुड्यामुळे प्रचंड नुकसान झाले. जवळजवळ 40 ते 50 लिंबूंची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर झाडांचे लिंबू जमिनीवर पडले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रा. आंबेडकर यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली.


       
Tags: AkolaAnjalitai AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

मोदींना देश तोडायचा आहे

Next Post

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Next Post
तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

तुषार गांधी यांचे विधान संसदीय लोकशाही व्यवस्था नाकारणारे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी
बातमी

NCMC स्मार्ट कार्डच्या सक्तीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; सवलत कार्डची अट तात्काळ रद्द करण्याची मागणी

by mosami kewat
September 4, 2026
0

मुंबई : बस प्रवासातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रवासभाड्यातील सवलतीसाठी १ सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्डची सक्ती करण्यात आल्याने...

Read moreDetails
रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

रेल्वे उत्तर वार्डातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासकीय बैठक; ८० टक्के प्रक्रिया पूर्ण

September 4, 2026
महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

महाराष्ट्रात गृह खात्याची निष्क्रियता त्यामुळे महिला आणि मुली असुरक्षित – राजेंद्र पातोडे

September 4, 2026
वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडीची केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न!

September 4, 2026
प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पाजले, पण ‘पेढे’ किती वाटले? सिद्धार्थ मोकळेंचा खोचक सवाल

September 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home