Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसने बिहारमध्ये ५ पेक्षा अधिक जागा लढवू नये; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसला सल्ला !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 3, 2024
in राजकीय
0
छत्रपती शिवाजी पार्कवर ॲड. प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार !
       

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत काँग्रेसला मोदींच्या पराभवाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘बिहारमधील दलित विभागाच्या मतदारांचा अभिप्राय असा आहे की जर महागठबंधनला मोदींचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसने बिहारमध्ये 5 पेक्षा जास्त जागा लढवू नयेत. 2019 मध्ये काँग्रेसने ने 9 जागा लढवल्या आणि फक्त 1 जिंकली. 2020 च्या बिहार विधानसभेत काँग्रेसने ने 70 जागा मागितल्या, ज्या लालूंच्या नेतृत्वाखालील RJD ने त्यांना दिल्या पण काँग्रेस फक्त 19 जागा जिंकू शकली.

देशाच्या हितासाठी, 40 लोकसभेचे खासदार निवडून देणाऱ्या बिहार मध्ये काँग्रेसने जास्तीत जास्त 5 जागा लढवल्या पाहिजेत. काँग्रेसने आता “मोठा भाऊ” असण्याचा ॲटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावे.’ लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी मोदींचा पराभव करणे आवश्यक असल्याची भूमिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा मांडली आहे. काँग्रेस आंबेडकरांच्या या आवाहनाला कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


       
Tags: CongressMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोल्यातील मुस्लीम बांधवांचा वंचित मध्ये प्रवेश !

Next Post

अकोल्यात मुस्लीम बांधवांचा ‘वंचित’ मध्ये प्रवेश !

Next Post
अकोल्यात मुस्लीम  बांधवांचा ‘वंचित’ मध्ये  प्रवेश !

अकोल्यात मुस्लीम बांधवांचा 'वंचित' मध्ये प्रवेश !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!
बातमी

वंचित बहुजन आघाडीचा दणका: देवगिरी महाविद्यालयाला समाज कल्याण विभागाची नोटीस!

by mosami kewat
February 21, 2026
0

औरंगाबाद : औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालय आणि छत्रपती महाविद्यालयाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनाधिकृतपणे शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारीची समाज कल्याण...

Read moreDetails
धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

धक्कादायक! नागपूरमध्ये परीक्षेपूर्वीच बारावीचे २ पेपर फुटले, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअॅपवर

February 21, 2026
मोदी ‘ब्लॅकमेल’ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा खळबळजनक आरोप; प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्वाची मागणी

मोदी ‘ब्लॅकमेल’ होत असल्याचा सामाजिक संघटनांचा खळबळजनक आरोप; प्रकाश आंबेडकरांकडे नेतृत्वाची मागणी

February 20, 2026
मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

मागासवर्गीयांच्या १५% निधीचा विनियोग न करणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

February 20, 2026
‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ – प्रकाश आंबेडकर

‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ – प्रकाश आंबेडकर

February 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home