संपादकीय

कोविड-१९ : २०२१ ही दुसरी लाट! जुन्यातून काहीही न शिकण्याचाच संकल्प!!

दि. १३ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या मृदू भाषेत बरेचसे कठोर निर्णय घोषित करून १४...

Read moreDetails

आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा

“आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचार-चळवळ” यावर एका संपादकीयात लिहीणे केवळ अशक्यच आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणात ज्या भूमिकांनी...

Read moreDetails

प्रबुद्ध समाजासाठी एक व्हा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

संवादाची माध्यमे बदलली परंतु, प्रिंट मीडियाचं अजूनही वर्चस्व संपलेल नाही. माध्यमांमध्ये रेडिओ, टीव्ही, नव माध्यमे आली.  त्याचे वेगवेगळे प्रकार आले....

Read moreDetails

“राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”

२६ जानेवारी २०२१, दरवर्षीप्रमाणे भारताचा प्रजासत्ताक दिन. या ऐतिहासिक दिनी, अभूतपूर्व अशा सैनिकी पहा-यात काही तरुण लाल किल्ल्यावरील गोल घुमटावर...

Read moreDetails

परिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळ्वळीमध्ये वर्तमान पत्राचं महत्व ओळखून पाक्षिक आणि साप्ताहिक हि सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पंचमाळ समूहाला...

Read moreDetails

एकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा! – शांताराम पंदेरे

२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता...

Read moreDetails

सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून स्वातंत्र्याबद्दल मौलीक मांडणी परखडपणे केलेली आहे. स्वातंत्र्याची त्यांची कल्पना काँग्रेस आणि इतरांपेक्षा वेगळी होती. केवळ मूठभरांच्या...

Read moreDetails

नाचु; फटाके-बंदुका उडवू; निर्लज्जपणे वाढदिवस करु; तरीही आम्ही ..!

संघ-भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या एकविसाव्या दिवसाच्या आधी देशवासियांना दिवसभर “जनता कर्फ्यु” पाळायचे आवाहन केले होते. त्याला खूपच चांगला...

Read moreDetails

संघ-भाजप सरकारच्या तालावर नाचा आणि बक्षिसी मिळवा!

एका बाजुला कोरोना विषाणुने जगभर हाहा:कार माजवला आहे. सर्व जनता (काहींचा अपवाद सोडुन) आपापले धर्म-जाती-पक्ष-मतं-पुजा-नमाज-प्रार्थना, आदी सर्व बाजुला ठेवून एकजुटीने...

Read moreDetails

मनुस्मृती : न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा, का जोपासतो ?

20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृती जाळली. तिही त्यांचे समतावादी ब्राह्मण सहकारी...

Read moreDetails
Page 5 of 6 1 4 5 6
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

इराण-अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम; भारतात गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ!

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या तणावपूर्ण...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts