संपादकीय

शेतकरी आंदोलन : राज्यघटनेतील अहिंसक लोकशक्ती हिच लोकशाहीची खरी शक्ती!

नोव्हेंबर-२० पासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी कुटुंब त्यांची लेकरं-शेतकरी स्त्रियांसह दिल्ली राजधानीच्या अनेक सीमांवर आपले संसार...

Read moreDetails

विद्वेष-हिंसा-खोटेपणा-दंगे : सत्ताधारी बनण्याची त्यांची हत्यारे!

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. रेखा ठाकुर यांनी त्रिपुरा राज्यात नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराबद्दल १० नोव्हेंबरला एक पत्रक प्रसिध्द...

Read moreDetails

सावळ्या विठ्ठला-पांडुरंगा, तुझ्या शेजारची रुख्माई कुणी गायब केली?

१९२५ च्या नियोजनाप्रमाणे रा.स्व.संघाची “सामाजिक-सांस्कृतिक म्हणून आर्थिक-राजकीय कटाची” अंमलबजावणी जोरात सुरू आहे. त्याचवेळी सारा मिडीया मात्र त्यांच्या विविध ’सिरिअल्स’ मधून...

Read moreDetails

कोविड-१९ : २०२१ ही दुसरी लाट! जुन्यातून काहीही न शिकण्याचाच संकल्प!!

दि. १३ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या मृदू भाषेत बरेचसे कठोर निर्णय घोषित करून १४...

Read moreDetails

आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचारधारा

“आजचे राजकारण आणि फुले-आंबेडकरी विचार-चळवळ” यावर एका संपादकीयात लिहीणे केवळ अशक्यच आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणात ज्या भूमिकांनी...

Read moreDetails

प्रबुद्ध समाजासाठी एक व्हा – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

संवादाची माध्यमे बदलली परंतु, प्रिंट मीडियाचं अजूनही वर्चस्व संपलेल नाही. माध्यमांमध्ये रेडिओ, टीव्ही, नव माध्यमे आली.  त्याचे वेगवेगळे प्रकार आले....

Read moreDetails

“राष्ट्रभक्त ठेकेदार” संघ परिवार आणि “शेतकऱ्यांचे आंदोलन”

२६ जानेवारी २०२१, दरवर्षीप्रमाणे भारताचा प्रजासत्ताक दिन. या ऐतिहासिक दिनी, अभूतपूर्व अशा सैनिकी पहा-यात काही तरुण लाल किल्ल्यावरील गोल घुमटावर...

Read moreDetails

परिवर्तन वाद्यांचे थांबण्याचे ठिकाण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळ्वळीमध्ये वर्तमान पत्राचं महत्व ओळखून पाक्षिक आणि साप्ताहिक हि सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पंचमाळ समूहाला...

Read moreDetails

एकचालकानुवर्ती-रा.स्व.संघ आणि लोकशाही म्हणजे ३६ चा आकडा! – शांताराम पंदेरे

२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता...

Read moreDetails

सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य निरर्थक !

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून स्वातंत्र्याबद्दल मौलीक मांडणी परखडपणे केलेली आहे. स्वातंत्र्याची त्यांची कल्पना काँग्रेस आणि इतरांपेक्षा वेगळी होती. केवळ मूठभरांच्या...

Read moreDetails
Page 3 of 4 1 2 3 4
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु ‘या’ लीग्समध्ये खेळत राहणार

भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाब्बा कसोटीनंतर त्याने आंतरराष्ट्रीय...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts