बातमी

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत; अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान

‎मुंबई : पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जालना, वाशिम आणि अकोला जिल्ह्यांनाही पावसाचा मोठा...

Read moreDetails

नालासोपारा जवळच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद कंटेनर आढळला; तपास सुरू

‎नालासोपारा : अर्नाळा पोलिसांच्या हद्दीतील कळंब समुद्रकिनाऱ्यावर आज एक अज्ञात आणि संशयास्पद कंटेनर वाहून आल्याने स्थानिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण...

Read moreDetails

‘रमी’ प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; कृषिमंत्री कोकाटे यांनी राजीनामा द्यावा- वंचितची मागणी

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून गाजत असलेल्या 'रम्य' प्रकरणावरून आज वंचित बहुजन आघाडीने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तात्काळ...

Read moreDetails

प्रवाशांसाठी खुशखबर! आता ‘भारत गौरव यात्रा’ रेल्वे प्रवासाचं स्वप्न EMI वर करा पूर्ण

‎प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे प्रशासन नवनवीन बदल करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रेल्वेने आता एक विशेष टूर पॅकेज...

Read moreDetails

धर्मस्थळ बलात्कार आणि हत्याकांडाचा खळबळजनक दावा: ‘100 मृतदेह पुरले’, कर्नाटक सरकारकडून SIT स्थापन

कर्नाटक : कर्नाटकातील धर्मस्थळ येथील एका प्रसिद्ध धार्मिक संस्थेशी संबंधित धक्कादायक घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धर्मस्थळ येथे पूर्वी...

Read moreDetails

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा: राजकीय वर्तुळात तर्कवितर्क, महाभियोग प्रस्तावाशी संबंध असल्याची चर्चा

‎नवी दिल्ली : ज्येष्ठ राजकारणी आणि विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल, २१ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी...

Read moreDetails

सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा!

वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी! मुंबई : राज्याचा कृषिमंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्या बद्दल आस्था असणारा असावा, त्या प्रश्नांची...

Read moreDetails

महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन; बिहार विधानसभेवर २३ जुलै रोजी शांती मार्च!

मुंबई - बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी महाविहाराचे पूर्ण नियंत्रण भारतीय बौद्ध समाजाकडे देण्याच्या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने २३ जुलै २०२५...

Read moreDetails

कारंजामध्ये रेशन धान्याच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कोळी तुळजापूर शिवारातील...

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

औरंगाबाद : जिल्हाधिकाऱ्यांनी १७ जुलै २०२५ रोजी काढलेल्या शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या आदेशाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज विभागीय उपायुक्तांची...

Read moreDetails
Page 209 of 280 1 208 209 210 280
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

परभणी: यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे मानवत तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे....

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts