Uncategorized

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा (डीआरपी) मार्ग मोकळा: सरदार वल्लभभाई पटेल नगरातील ६५% घरे पुनर्वसनासाठी पात्र

‎मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पाने (डीआरपी) एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या मसुदा परिशिष्ट-२ नुसार,...

Read moreDetails

शिक्षण सेवकांना न्याय कधी? आर्थिक सुरक्षिततेसाठी ‘शिक्षण सेवक योजना’ रद्द करा – वंचित बहुजन आघाडी

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या २५ वर्षांपासून लागू असलेली 'शिक्षण सेवक योजना' नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप करत...

Read moreDetails

वडार समाजाकडून बाळासाहेब आंबेडकर यांचा आभार सोहळा!

शहीद सोमनाथ सूर्यवंशींना यांना आदरांजली, १२० शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूर : पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून...

Read moreDetails

रेणापूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या रेणापूर तालुका कार्यकारिणीची बैठक व्हटी (ता. रेणापूर) येथे पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक धोंडीराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली...

Read moreDetails

लातुरात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

लातूर : वंचित बहुजन आघाडीच्या आगामी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या नियोजनासाठी लातूर येथे एक विशेष बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे...

Read moreDetails

वडुले येथील शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्या कुटुंबियांची ऍड प्रकाश आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट!

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील वडुले गावात आत्महत्या केलेल्या तरुण शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांच्या कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails

देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप: माझ्या मुलाचा खोटा रिपोर्ट तयार केला ; राहुल गांधी, शरद पवार, विजयाबाई सूर्यवंशी यांची टीका‎‎

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि वडार समाजाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजातर्फे पुण्यात भव्य सत्कार करण्यात...

Read moreDetails

वाशीम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – वंचित बहुजन आघाडीची मदतची मागणी

वाशीम : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रिसोड, वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसांना माणूस बनवले – बौद्ध एम. एम. भरणे‎

‎परभणी : परभणी येथील राहुल नगरमधील विशाखा बुद्ध विहारात आयोजित वर्षावास कार्यक्रमात ज्येष्ठ बौद्ध एम. एम. भरणे यांनी डॉ. बाबासाहेब...

Read moreDetails
Page 1 of 12 1 2 12
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

आरक्षण : वास्तव आणि विपर्यास

संपादक : डॉ. ज्ञानराजा चिघळीकरपरीक्षक : अनिल वैद्य (माजी न्यायाधीश, नाशिक) भारतातील आरक्षण हा केवळ राजकीय वादाचा विषय नसून सामाजिक...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts