मुंबई - गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य 'भगवद्गीता...
Read moreDetailsपुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत....
Read moreDetailsपिंपरी चिंचवड : विकसित औद्योगिक शहरामध्ये पिंपरी चिंचवड अग्रेसर आहे. मात्र विकसित शहरांमध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे...
Read moreDetailsनाशिक : निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, गल्लीत, पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामे करावीत, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार...
Read moreDetailsपुणे : येरवड्यातील उद्योग केंद्रात धक्कादायक घटना घडली आहे. एक १७ वर्षीय तरुणाचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला....
Read moreDetailsमुंबई - राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आक्टोंबर नंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. नुकतेच राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूकांसाठी प्रभागरचना...
Read moreDetailsअहमदाबाद | प्रतिनिधी गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. लंडनकडे जाणाऱ्या AI 171 या विमानात...
Read moreDetailsमुंबई - रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. या प्रक्रियेमध्ये 3 मोठे बदल केल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव...
Read moreDetailsमुंबई - अमेरिकेने पाकिस्तानचे लष्करप्रमुख सय्यद असीम मुनीर यांना आर्मी डे च्या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवले आहे. लवकरच मुनीर अमेरिकेत जाणार...
Read moreDetailsमुंबई - राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे. दरम्यान 12 ते 16 जून या कालावधीत...
Read moreDetailsसोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील गोसावी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन...
Read moreDetails