सामाजिक

विचारवेध चळवळीचे आधारस्तंभ डॉ. आनंद करंदीकर यांचे निधन

पुणे : विचारवेध चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ लेखक, विचारवंत, निवडणूक विश्लेषक आणि मार्केटिंग तज्ज्ञ म्हणून ओळख असलेले आनंद करंदीकर यांचे मंगळवारी...

Read moreDetails

मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी” – ॲड. प्रकाश आंबेडकरांचे थेट आवाहन

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आगामी महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि...

Read moreDetails

पैठण नगरपरिषद निवडणूक : वंचित बहुजन आघाडीचे दोन प्रभागातून उमेदवार अर्ज दाखल

पैठण : आगामी पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) जोरदार तयारी सुरू केली आहे. दि. १७...

Read moreDetails

मोठी बातमी! बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी, BARTI) संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुलाखत परीक्षा (Civil...

Read moreDetails

निवडणूक रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचा ‘ईश्वर चिठ्ठी’ पॅटर्न!

वंचित बहुजन आघाडीचा अनोखा पॅटर्न! 'ईश्वर चिठ्ठी'तून तेल्हारा नगरपरिषद निवडणुकीचा उमेदवार निवडला अकोला : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची...

Read moreDetails

कोथरूड पोलीस प्रकरण : ‘वंचित बहुजन आघाडी’च्या लढ्याला माध्यमांकडून वगळल्याचा ‘वंचित’चा आरोप; ट्विट करत नाराजी व्यक्त!

पुणे : कोथरूड येथे तीन अल्पवयीन मुलींच्या पोलीस छळ प्रकरणात अखेर पुणे आणि औरंगाबाद येथील संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात...

Read moreDetails

‘बिरसा मुंडा जयंती’ कार्यक्रमाला परवानगी नाकारली! महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात ‘मनुवादी अजेंडा’ चालतोय का?

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्रशासनाने जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने मोठा वाद निर्माण...

Read moreDetails

मुंबईत बौद्ध समाज संवाद दौरा संपन्न: वंचित बहुजन आघाडीकडून ‘संविधान सम्मान महासभे’चे निमंत्रण

मुंबई : भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील अणुशक्ती नगर, गौतम नगर आणि सह्याद्री नगर...

Read moreDetails

पालघरमधील साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपमध्ये!

पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर भाजपने तीव्र आरोप केले होते, त्याच काशिनाथ चौधरीला...

Read moreDetails

युवा समिती धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा

अकोला : अकोला येथील सर्किट हाऊस येथे युवा समिती धनगर समाजाच्या वतीने गाव प्रमुखांची महत्वपूर्ण एल्गार बैठक पार पडली. समाजातील...

Read moreDetails
Page 44 of 70 1 43 44 45 70
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

आरएसएसचे ‘सांस्कृतिक राजकारण’ देशाला विनाशाकडे नेणारे; ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सध्या आपल्या सोयीनुसार भूमिका बदलत असून, ज्या गोष्टींना पूर्वी तुच्छ मानले जात होते, त्यांनाच आता...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts