Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकर नरेंद्र मोदींना ‘घोचू’ का म्हणतात ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 15, 2024
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकर नरेंद्र मोदींना ‘घोचू’ का म्हणतात ?
       

पुणे : मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर हे ‘घोचू’ या शब्दाचा उल्लेख करत ट्विटरच्या माध्यातून नरेंद्र मोदींवर निशाना साधताना दिसत आहेत. इंडिया आघाडीनेही त्यांना एकत्रितपणे ‘घोचू’ म्हणावे असा सल्लाही त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिला होता. ॲड. आंबेडकर असे का म्हणत आहेत? याचा खुलासा त्यांनी आज पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

सामरिक सागरी भूगोलामुळे भारत-चीन भू-राजकीय संघर्षात मालदीवची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ऑपरेशन कॅक्टस, ज्यामध्ये भारतीय सैन्याने मालदीवमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न हाणून पाडला, त्यानंतर भारत-मालदीव संबंध अधिक दृढ आणि बहुआयामी झाले. येथे महत्त्वाचा मुद्दा असा होता की मालदीवचे इतर शेजारी – श्रीलंका, पाकिस्तान आणि सिंगापूर – यांनी त्यांच्या सैन्याद्वारे हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता आणि केवळ भारताने लष्करी हस्तक्षेपाची विनंती मान्य केली होती. भारत – मालदीव संदर्भातला असा इतिहासाचा दाखला ही त्यांनी दिला आहे.

मालदीवच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मागील अनेक सरकारांनी भूमिका बजावली आहे, ज्यामुळे मालदीवच्या समाजात भारतीयांची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

पण, मोदींच्या उद्दामपणामुळे आधीच्या सरकारांनी केलेले काम आणि भारत-मालदीव संबंध धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मालदीव आणि चीन जवळ यावे आणि चीनने मालदीववर आपला प्रभाव वाढवावा यासाठी मोदींचा हा डाव आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या कारणांमुळे मोदी घोंचू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


       
Tags: bjpnarendra modiPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सुजात आंबेडकरांच्या वाढदिवसा निमित्त ख्वाजा बुलंद शाह दर्ग्यास चढवली चादर.

Next Post

मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर

मोदी भारताला चीनच्या हातातले बाहुले होऊ देत आहेत का? -ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महात्मा फुले महामंडळ कार्यालयास निवेदन
बातमी

राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महामंडळ कार्यालयास निवेदन

by mosami kewat
August 8, 2025
0

उस्मानाबाद : अनुसूचित जातीसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १७००० कोटी निधीचा योग्य वापर न होण्याच्या निषेधार्थ आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी हमी...

Read moreDetails
पूर्णा येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे रस्ता रोको आंदोलन

पूर्णा येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे रस्ता रोको आंदोलन

August 8, 2025
मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव

मोदींचे परराष्ट्र धोरण: प्रतिमा विरुद्ध वास्तव

August 8, 2025
Maharashtra Assembly Elections 2024 : 76 लाख मते कशी वाढली शोधण्यासाठी सोबत या! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला आवाहन

Maharashtra Assembly Elections 2024 : 76 लाख मते कशी वाढली शोधण्यासाठी सोबत या! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला आवाहन

August 8, 2025
यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

यशोदा नगर रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

August 8, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home