Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शालेय मंत्र्यांना सवाल अन् जातीच्या उल्लेखाचा निर्णय रद्द !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 19, 2025
in राजकीय
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शालेय मंत्र्यांना सवाल अन् जातीच्या उल्लेखाचा निर्णय रद्द !
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचे दादा भुसे यांना सवाल

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना 10 वी आणि 12 वीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्याने सवाल केले होते. या नंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षेसाठी नोव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहेत.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले होते की, बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू पाहत आहात, हे लोकांना कळते. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे एकदा कायदा विभागाला विचारून घ्या की, परीक्षेच्या हॉल तिकिटाची कायद्याची वैधता किती आहे आणि शाळा सोडण्याच्या दाखल्याची किती आहे, जनता आपल्याला वेड्यात काढेल असे स्टेटमेंट देऊ नका. हा नवीन प्रकार आहे की, कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करायचे आणि कोणाला नापास करायचे.

70 च्या दशकात तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थोपटताना चाचपून निर्णय घेतला जात होता की, याला पहिल्या प्रयत्नात पास करायचे की 3-4 प्रयत्न करायला लावायचे. ही तीच पद्धत नव्याने आणत आहात असेही आंबेडकरांनी म्हटले होते.


       
Tags: Dada BhusehscPrakash AmbedkarsscVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शाळेच्या हॉल तिकिटावर जातीच्या उल्लेखावरून ॲड. आंबेडकर संतप्त !

Next Post

बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय

Next Post
बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय

बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देतील : सोट कुटुंबीय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home