Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राज्य सरकारचे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश, मुंबई वगळात राज्यात 4 सदस्ययी प्रभाग रचना

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 11, 2025
in बातमी
0
राज्य सरकारचे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश, मुंबई वगळात राज्यात 4 सदस्ययी प्रभाग रचना
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मुंबई – महानगरपालिका निवडणुकांची लगबग सुरु होणार आहे. त्यासाठी प्रभाग रचनेचे काम सुरू करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे महापालिकेंना दिले आहेत. या निवडणूकांमध्ये मुंबई येथे एक सदस्यीय प्रभाग रचना असणार आहेत तर राज्यातील इतर महापालिकांमध्ये आता चार सदस्यीय प्रभागांना प्राधान्य असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया करण्याचे आदेश दिले होत. त्यानंतर नगर विकास विभागाने राज्यामधील महापालिकेंच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले.

राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे रखडल्या आहेत. प्रभाग रचना आदेशामुळे या निवडणूका लवकरच होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिल्याने स्थानिक नेत आणि कार्यकर्त्यांची आशा पल्लवीत झाल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. ही रचना झाल्यानंतर लवकरचं निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासक नेमलेले आहेत. मात्र आता आगामी काळात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रभाग रचना करण्याचा आदेश सरकारने दिले असल्याचे नगरविकास विभागाने पुढील प्रक्रियेला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे. तर मुंबई महापालिकेची निवडणूक जुन्याच प्रभागानुसार होणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. मात्र इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.


       
Tags: 4-memberElectionsexcludinggovernmentmumbaimunicipalorderspreparestatestructureVanchit Bahujan Aaghadiward
Previous Post

आयसीसीच्या हॅाल ऑफ फेममध्ये महेंद्रसिंग धोनीचा समावेश

Next Post

राज्यात देशी विदेशी मद्य महाग, किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

Next Post
राज्यात देशी विदेशी मद्य महाग,  किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

राज्यात देशी विदेशी मद्य महाग, किंमतीत मोठी वाढ, दरात ९ ते ७० टक्के वाढ

अभिजात मराठी "कोसळते" तेव्हा...
विशेष

अभिजात मराठी “कोसळते” तेव्हा…

आज सकाळी , नेहमीप्रमाणे सगळी वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आधी मराठी वर्तमानपत्रांचा गठ्ठा काढला आणि धक्काच बसला. जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांनी ...

June 14, 2025
पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
बातमी

पर्वतीतील आई माता चौकात अपघातग्रस्त ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघातील आई माता चौक, गंगाधाम येथे वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ...

June 14, 2025
अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!
बातमी

अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!

मुंबई - गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य 'भगवद्गीता ...

June 14, 2025
पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह
बातमी

पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह

पुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

June 14, 2025
Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह
बातमी

Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड : विकसित औद्योगिक शहरामध्ये पिंपरी चिंचवड अग्रेसर आहे. मात्र विकसित शहरांमध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे ...

June 13, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क