Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

mosami kewat by mosami kewat
September 28, 2025
in Uncategorized, बातमी
0
Tamilnadu : करूर येथे थलपती विजय यांच्या रॅलीत भीषण चेंगराचेंगरी; ३८ हून अधिक लोकांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी
       

चेन्नई : तमिळ अभिनेता आणि नव्याने राजकारणात उतरलेले थलपती विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी होऊन किमान ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं काय घडलं?

राजकारणात ‘एन्ट्री’ केलेले ‘तमिझगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रचारसभांना सुरुवात केली आहे. सभा शनिवारी करूर येथे आयोजित करण्यात आली होती. विजय यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारो चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. (Thalapathy Vijay)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याने आणि ती अनियंत्रित झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. गर्दीचा प्रचंड दाब वाढल्याने अनेक लोक खाली कोसळले आणि त्यांच्यावर लोक पडल्याने ही दुर्घटना घडली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच विजय यांनी आपले भाषण तात्काळ थांबवले.


       
Tags: actorBollywoodElectionhospitalpoliticsPublictamilnaduthalapathy vijay
Previous Post

Ladakh Protest : सोनम वांगचुक यांच्या संघर्षाला पाठिंबा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का?

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल : भाजपच्या दबावामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत युतीपासून काँग्रेस दूर राहतेय का?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती
बातमी

श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

by mosami kewat
June 26, 2026
0

श्रीगोंदा: भटके-विमुक्तांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या ऐतिहासिक 'मुशाफिरी यात्रे'चा भव्य समारोप सोहळा सोमवार, २९ जून २०२६ रोजी...

Read moreDetails
अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

June 26, 2026
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 26, 2026
हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

June 26, 2026
पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

पोलिसांत जाऊन कम्प्लेंट करा, मारून पाठवीन ; खासदार संजय पाटलांची पत्रकारांना धमकी!

June 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home