Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संविधान दिंडीद्वारे वारीत समतेचा संदेश पंढरपूर वारीत कायदा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 7, 2025
in बातमी, मुख्य पान, राजकीय
0
संविधान दिंडीद्वारे वारीत समतेचा संदेश पंढरपूर वारीत कायदा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

संविधान दिंडीद्वारे वारीत समतेचा संदेश पंढरपूर वारीत कायदा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

       

पंढरपूर – आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील कायद्याच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी संविधान दिंडी काढून वारीमध्ये सहभाग नोंदवला.

वैचारिक कट्टा, अभंग प्रबोधिनी आणि त्रिमुखसिंह सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने ही दिंडी काढण्यात आली. “वारीची शिकवण म्हणजेच संविधानाची शिकवण” या संकल्पनेवर आधारित दिंडी बाबा पेट्रोल पंपपासून पंढरपूरकडे रवाना झाली.

मार्गात विविध ठिकाणी भजन, भारुड, घोषणांद्वारे समता, बंधुता, श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचा संदेश देण्यात आला. ही दिंडी यशस्वी करण्यासाठी सौरभ औटे, सौरभ लोंढे, राहुल राठोड आणि केदार कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. वारकरी संप्रदायाच्या अध्यात्मिक परंपरेसोबत संविधानातील मूल्यांची सांगड घालणारा हा उपक्रम समाजप्रबोधनाच्या दृष्टिकोनातून उल्लेखनीय ठरला.


       
Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा ;वंचित बहुजन आघाडीची मागणी

Next Post

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!‎‎

Next Post
मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!‎‎

मावळ तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन!‎‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील बेपत्ता बालके : विकासाच्या दाव्यांतील सर्वात अस्वस्थ करणारे वास्तव
article

महाराष्ट्रातील बेपत्ता बालके : विकासाच्या दाव्यांतील सर्वात अस्वस्थ करणारे वास्तव

by mosami kewat
June 2, 2026
0

- आकाश मनिषा संतराम  महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. उद्योग, शिक्षण, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि आर्थिक...

Read moreDetails
LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण

LPG Prices Hike : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ; हॉटेल व्यवसायावर वाढणार आर्थिक ताण

June 1, 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

June 1, 2026
सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

सर्वोच्च न्यायालयासाठी पाच नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीला केंद्राची मंजुरी; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचेही नाव

June 1, 2026
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन; पदाधिकारी उपस्थित!

June 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home