Tag: Crop Damage

Nanded : सुजात आंबेडकरांची पूरग्रस्त भागांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला आढावा, दिले मदतीचे आश्वासन

Nanded : सुजात आंबेडकरांची पूरग्रस्त भागांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला आढावा, दिले मदतीचे आश्वासन

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज नांदेड जिल्ह्यातील किरोडी आणि लोहा या पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट ...

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सुजात आंबेडकरांकडून पाहणी; लांबोटी आणि मलिकपेठ येथील पूरग्रस्तांना वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचे आश्वासन

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सुजात आंबेडकरांकडून पाहणी; लांबोटी आणि मलिकपेठ येथील पूरग्रस्तांना वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचे आश्वासन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी आणि मलिकपेठ या दोन गावांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ...

अतिवृष्टीने डाळिंब बागा उद्ध्वस्त: सांगोला निर्यातक्षम डाळिंबाचे १ हजार कोटींचे नुकसान!

अतिवृष्टीने डाळिंब बागा उद्ध्वस्त: सांगोला निर्यातक्षम डाळिंबाचे १ हजार कोटींचे नुकसान!

पंढरपूर : देशात सर्वाधिक डाळिंब निर्यात करणाऱ्या पंढरपूरजवळील सांगोला तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे निर्यातक्षम डाळिंबाच्या ...

अनवली गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट; तहसीलदारांना तातडीच्या मदतीसाठी फोन!

अनवली गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट; तहसीलदारांना तातडीच्या मदतीसाठी फोन!

सोलापूर : पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ...

मारेगावात वंचित बहुजन आघाडीचा अभूतपूर्व ‘महाआक्रोश मोर्चा’

मारेगावात वंचित बहुजन आघाडीचा अभूतपूर्व ‘महाआक्रोश मोर्चा’

यवतमाळ : वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आयोजित भव्य ‘कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा’ ऐतिहासिक ठरला. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ...

‘ओला दुष्काळ जाहीर करा’ – मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पालकमंत्री यांना निवेदन

‘ओला दुष्काळ जाहीर करा’ – मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पालकमंत्री यांना निवेदन

जालना : सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ...

Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

Rain : मराठवाड्यात पावसाचा कहर: ८ बळी, शेती उद्ध्वस्त; बचाव कार्यासाठी लष्कर दाखल

‎‎मराठवाडा : गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. धाराशिव, बीड, जालना, आणि संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ...

मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा! शासनाची अपुरी मदत आणि पीक विमा योजनेतील त्रुटींमुळे शेतकरी हवालदिल

मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा! शासनाची अपुरी मदत आणि पीक विमा योजनेतील त्रुटींमुळे शेतकरी हवालदिल

जुलै ते सप्टेंबर महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेकडो एकरवरील खरीप पिके पूर्णपणे वाहून गेली. यात सोयाबीन, तूर, उडीद, ...

Ahmadnagar : शेतकऱ्यांमध्ये भेद न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी : प्रा किसन चव्हाण

Ahmadnagar : शेतकऱ्यांमध्ये भेद न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी : प्रा किसन चव्हाण

अहमदनगर : शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी झाल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिके वाहून ...

पंजाबमध्ये पुराचा कहर: ४८ बळी; शैक्षणिक संस्थांना मोठा फटका, ५४ कोटींचे नुकसान

पंजाबमध्ये पुराचा कहर: ४८ बळी; शैक्षणिक संस्थांना मोठा फटका, ५४ कोटींचे नुकसान

चंदीगड : पंजाबमध्ये आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले असून, राज्यातील २३ जिल्ह्यांमधील २० लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुरामुळे ...

Page 2 of 3 1 2 3
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

गोड साखरेची कडू कहाणी ; साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक 

जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts