मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा; ‘वंचित’ ने जाहीर केला जागावाटपाचा फॉर्म्युला!
औरंगाबाद : मोदी सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. महाराष्ट्रात यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ...
औरंगाबाद : मोदी सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. महाराष्ट्रात यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ...
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी आमची शून्य चर्चा आहे. आमची चर्चा शिवसेना(उ. बा. ठा) यांच्यासोबत आहे. त्यामध्ये आमचं ...
मुंबई : काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला पाहिजे. हिटलरचा पराभव हा अनेक देशांच्या एकजुटीतूनच झाला होता. महाविकास ...
मुंबई(८ डिसेंबर) : मुंबईमधील आझाद मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इस्राईल - पॅलेस्टाईन मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या वाढीमुळे होत असलेल्या ...
मुंबई( दि.५ डिसेंबर): संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर, भाजप आणि आरएसएसच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे असे ...
पुणे : वंचित बहुजन आघाडीची लोकप्रियता आणि काँगेसबरोबरच्या युतीच्या शक्यतेला अडचणीत आणण्यासाठी निजामी मराठ्यांकडून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस सोबतच्या ...
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सव्वा दोन लाख लोक जमल्याचा पोलिसांचा अंदाज! आतापर्यंतचे सर्व उचांक मोडीत वंचितची विक्रमी सभा! मुंबई : ...
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे ...
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (मुंबई ) येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन ...
मुंबई : भाजप आणि आरएसएसला निशाना करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आरएसएस आणि भाजपकडून देशात ...
ओडिशा : एकीकडे देश प्रगती आणि समानतेच्या गप्पा मारत असताना, ओडिशामधील केंद्रपाडा जिल्ह्यातून सामाजिक विषमतेचे एक धक्कादायक चित्र समोर आले...
Read moreDetails