Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 7, 2024
in राजकीय
0
शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे
       

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पत्रकार परिषदेत सवाल

मुंबई : सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की,  चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना विचारले आहेत. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आम्ही उमेदवार दिला नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते, असेही त्यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का ? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उध्दव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का ?

जेव्हा महाविकास आघाडीसंदर्भात चर्चा चालू होती. तेव्हा आम्ही एक मुद्दा मांडला होता की, आपण धर्मनिरपेक्ष मतांवर जिंकणार आहोत. त्यासाठी आपल्याला धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित केले. पाच वर्षे भाजपसोबत जाणार नसल्याचे सार्वजनिकरीत्या सांगितले पाहिजे, याचीही आठवण आंबेडकर यांनी करून दिली.


       
Tags: NCPrajnath singhSharad PawarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सुजात आंबेडकर यांचा झंझावाती प्रचार दौरा

Next Post

ही वेळ माणुसकी आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची !

Next Post
ही वेळ माणुसकी आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची !

ही वेळ माणुसकी आणि शोषितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ची धमाकेदार एन्ट्री! २५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका
बातमी

उस्मानाबादमध्ये ‘वंचित’ची धमाकेदार एन्ट्री! २५ वर्षीय रिमा शिंदे ठरल्या जिल्ह्यातील सर्वात तरुण नगरसेविका

by mosami kewat
December 21, 2025
0

उस्मानाबाद :  नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये आज वंचित बहुजन आघाडीने (VBA) प्रस्थापित राजकारण्यांना मोठा धक्का दिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम नगरपरिषदेच्या...

Read moreDetails
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती – प्रा. डॉ किशोर वाघ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने दिली खात्री: ‘वंचित’ आता निर्णायक शक्ती – प्रा. डॉ किशोर वाघ

December 21, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची जोरदार मुसंडी !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची जोरदार मुसंडी !

December 21, 2025
दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

दिल्लीवरून एआयसीसी काँग्रेसचे शिष्टमंडळ ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला!

December 21, 2025
वंचितच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आज राज्यभर दिसत आहे – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

वंचितच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आज राज्यभर दिसत आहे – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

December 21, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home