Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचितांचे रक्षण ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले – रवींद्र चव्हाण

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 23, 2024
in राजकीय
0
वंचितांचे रक्षण ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले – रवींद्र चव्हाण
       

अकोला : बहुजन समाजातील लहान लहान जातींना सत्तेत स्थान देऊन त्यांचा मान सन्मान वाढवण्याचे काम ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. तसेच वंचितांचे रक्षणही त्यांनी केले आहे. असे प्रतिपादन बेलदार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. यशवंत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले की, बेलदार समाज हा महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात पसरलेला आहे. भटकंतीवर असलेल्या या समाजाला न्याय देण्याचे काम प्रकाश आंबेडकर यांनी केले. मी महाराष्ट्रातील बेलदार समाजाला आवाहन करतो की, त्यांनी अकोल्या लोकसभा मतदारसंघात ॲड. आंबेडकर यांना तर अन्य ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा आणि वंचितच्या उमेदवारांना निवडून आणावे.

मोदी सरकारने आणलेला सी.ए.ए या कायद्याचा फटका सर्वाधिक बेलदार समाजाला बसणार आहे. कारण या कायद्यानुसार जन्माचा मूळ गावाचा पुरावा मागितला जातो. बेलदार समाज हा मजुरीसाठी सतत भटकत राहतो. त्यांच्याकडे जन्माचे पुरावे मिळणे कठीण असते. अशावेळी त्यांना भारत सरकारच्या कोणत्याही सोयी सुविधा मिळणार नाहीत, म्हणजेच या समाजावर हा एक प्रकारे अन्याय ठरेल त्यामुळे हा कायदा थांबवायचा असेल तर संसदेमध्ये प्रकाश आंबेडकर असणे अत्यंत जरुरीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष, सचिव आणि बी, पी सावळे, मीडिया प्रमुख ॲड.नरेंद्र बेलसरे, विकास सदाशिव यांची उपस्थिती होती.


       
Tags: AkolaLoksabhaParlmentry Election 2024Prakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

Next Post

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

Next Post
वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

वंचित बहुजन आघाडीचा बेलदार समाजात प्रचाराचा झंझावात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home