१० वर्षांत लोकल अपघातात २६ हजारांचा मृत्यू; केवळ १४०० वारसांना मदत, रेल्वेने दिले १०३ कोटी रुपये
मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वेचा वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी गेली अनेक वर्षे ‘जीवनवाहिनी’ ठरलेल्या लोकलने मागील १० वर्षांत तब्बल २६,000 जणांचा ...
मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वेचा वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी गेली अनेक वर्षे ‘जीवनवाहिनी’ ठरलेल्या लोकलने मागील १० वर्षांत तब्बल २६,000 जणांचा ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री बोढरे फाटा येथे मोठी कारवाई ...
'Saiyaara' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. पहिल्यांदा केवळ ८०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला हा ...
राजस्थान : राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी येथील एका सरकारी प्राथमिक शाळेत एक भीषण दुर्घटना घडली. शाळेचे जीर्ण छत अचानक कोसळल्याने ...
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण ...
अकोला : बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज गुरुवारी मुसळधार पावसामुळे कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण ...
संजीव चांदोरकर (२५ जुलै २०२५)युक्रेनची केस स्टडी जे प्रत्यक्ष युद्ध लढतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्थातच त्याची न मोजता येणारी ...
पैठण : वंचित बहुजन आघाडीने पैठण तहसील कार्यालयामार्फत राज्यपाल महोदयांकडे 'महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४' तात्काळ रद्द करण्याची मागणी ...
पुणे : वंचित बहुजन युवा आघाडी, पुणे शहर शाखेने ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेकिंगचे आयोजन केले होते. पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये सलोखा ...
अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ...
आपल्याला काय फरक पडतो ? जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध...
Read moreDetails