मुंबई एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी: पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या एकापाठोपाठ एक तीन फोन कॉल्सने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडवून ...
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या एकापाठोपाठ एक तीन फोन कॉल्सने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडवून ...
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील ...
दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले ...
पुणे : शहरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गुरुवारी (२४ जुलै) मध्यरात्री हडपसरमधील फुरसुंगी परिसरात ...
गाझा : गाझामध्ये उपासमारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयावह असून, आतापर्यंत 113 लोकांचा भुकेने मृत्यू झाल्याची माहिती हमास-नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने ...
पाली : नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे पिकांना संरक्षण देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा ...
मुंबई- राज्य सरकारने गृहनिर्माण क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेत ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या घरांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रवर्ग तयार केला ...
मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वेचा वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी गेली अनेक वर्षे ‘जीवनवाहिनी’ ठरलेल्या लोकलने मागील १० वर्षांत तब्बल २६,000 जणांचा ...
जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री बोढरे फाटा येथे मोठी कारवाई ...
'Saiyaara' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. पहिल्यांदा केवळ ८०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला हा ...
औरंगाबाद : शहरातील नारेगाव परिसरात मुस्लिम समाजासाठी कब्रिस्तानच्या जागेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रश्नाकडे प्रशासनाचे...
Read moreDetails