अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!
मुंबई - गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य 'भगवद्गीता ...
मुंबई - गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य 'भगवद्गीता ...
पुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...
पिंपरी चिंचवड : विकसित औद्योगिक शहरामध्ये पिंपरी चिंचवड अग्रेसर आहे. मात्र विकसित शहरांमध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे ...
नाशिक : निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, गल्लीत, पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामे करावीत, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार ...
पुणे : येरवड्यातील उद्योग केंद्रात धक्कादायक घटना घडली आहे. एक १७ वर्षीय तरुणाचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
अहमदाबाद - अहमदाबादच्या बाहेर एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलाईनर विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानात 242 प्रवासी आणि 12 क्रू ...
मुंबई - राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आक्टोंबर नंतरच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. नुकतेच राज्य शासनाने महानगरपालिका निवडणूकांसाठी प्रभागरचना ...
अहमदाबाद | प्रतिनिधी गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. लंडनकडे जाणाऱ्या AI 171 या विमानात ...
मुंबई - रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. या प्रक्रियेमध्ये 3 मोठे बदल केल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ...
मुंबई – मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या २०२४ च्या कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात ...
ॲड. प्रकाश आंबेडकर : मोहन भागवत हिटलर - मुसोलोनी तुमचा आदर्श! मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित संविधान...
Read moreDetails