Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 2, 2024
in राजकीय
0
नाना पटोलेंनी खोटं बोलण्याचा पराक्रम केला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची टीका !
       

पुणे: आमची प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू आहे, जागावाटप अजून ठरलेलं नाही, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय हा दिल्लीत होईल अशी माहिती नाना पटोले यांनी एका वाहिनीला दिले. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत हे खोटे असल्याचे सांगितले.कदाचित बातम्यांमध्ये झळकत राहण्यासाठी नाना पटोले खोटं बोलत आहेत, हे काय पहिल्यांदा घडत नाही तर खोटारडे पणाचा हा पराक्रम झाल्याचे आंबेडकरांनी यात म्हटले आहे.

इंडिया आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात अजून कोणताही कार्यक्रम सुरू झाला नाही, इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत आमंत्रित करण्याबाबत काँग्रेस हायकमांडकडून अजून कोणताही संवाद झाला नाही. तर, मग निमंत्रण न देताच जागावाटपाची कोणतीही चर्चा कशी होणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी नक्की काय अडचणी आहेत ? वंचित बहुजन आjघाडीची इंडिया आघाडीत सहभागी होण्याची ईच्छा असताना देखील त्यांचा सामावेश का होत नाही ? काँग्रेसचं नक्की चाललंय काय? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.


       
Tags: CongressNana PatolePrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ !

Next Post

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ‘विजयस्तंभ’ अभिवादनासाठी धावल्या हजारो दुचाकी !

Next Post

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात 'विजयस्तंभ' अभिवादनासाठी धावल्या हजारो दुचाकी !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Amravati : परीक्षा फी वाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या - वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी
बातमी

Amravati : परीक्षा फी वाढीचा निर्णय तत्काळ मागे घ्या – वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

by mosami kewat
September 24, 2025
0

अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा फी वाढविण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन...

Read moreDetails
Raigad : खोपोली शहरात अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश

Raigad : खोपोली शहरात अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश

September 24, 2025
सावनेर येथे वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर कार्यकारिणीची पहिली बैठक; युवकांचा पक्षात प्रवेश

सावनेर येथे वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर कार्यकारिणीची पहिली बैठक; युवकांचा पक्षात प्रवेश

September 24, 2025
मुंबईतील कांदिवलीमध्ये भीषण आग: सात जण भाजले, तिघांची प्रकृती गंभीर

मुंबईतील कांदिवलीमध्ये भीषण आग: सात जण भाजले, तिघांची प्रकृती गंभीर

September 24, 2025
Crime : दिल्लीतील नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये १७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; स्वयंघोषित धर्मगुरू चैतन्यानंद फरार

Crime : दिल्लीतील नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये १७ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; स्वयंघोषित धर्मगुरू चैतन्यानंद फरार

September 24, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home