Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हेनाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 19, 2024
in राजकीय
0
कार्यकर्त्याला पाय धुवायला लावणे हेनाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीचे दर्शन
       

रेखाताई ठाकूर : पटोले कार्यकर्त्यांना गुलाम मानतात

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथील कार्यकर्त्याच्या हातून पाय धुवून घेतल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लक्ष वेधत म्हटले आहे की, या घटनेबद्दल वंचित बहुजन आघाडीला आश्चर्य वाटत नाही. नाना पटोलेंची कृती ही काँग्रेसमधील उचनीचतेच्या, भेदभावाच्या सरंजामी संस्कृतीला शोभणारे प्रच्छन्न प्रदर्शन आहे. कारण त्यांचा समतेवर विश्वास नाही.

पटोले हे आपल्याच पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वतःचा गुलाम मानतात. म्हणूनच त्यांनी स्वतःचे घाणेरडे पाय हे कार्यकर्त्याला धुवायला लावले. नाना पटोलेंना वर्चस्ववादी वर्तनाबद्दल जेव्हा जेव्हा छेडले जाते, तेव्हा मी शेतकऱ्याचा पुत्र आहे अशी बतावणी ते करतात. परंतु, वारंवार ज्या आक्षेपार्ह घटना समोर येतात त्यातून हेच सिद्ध होते की मनुस्मृतीमधील विषमता यांच्या मनात घट्ट रुजलेली असल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीचा उघडउघड पुरस्कार करणाऱ्या भाजपपेक्षा हे काही वेगळे नाहीत. सर्व वंचित घटक हे यांची गुलामी करण्यासाठी आणि हे स्वतः मात्र सत्ता गाजवण्यासाठीच आहेत, या मनुस्मृतीच्या मूल्यांवर यांचा दृढ विश्वास आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी तरी नेत्यांचे अंधानुकरण व लाचारी सोडून दिली पाहिजे. नेत्यांच्या सरंजामी संस्कृती विरोधात संविधानाने दिलेल्या स्वाभिमानी समतेच्या मूल्यांवर आचरण करत आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवला पाहिजे, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.


       
Tags: CongressNana PatolePrakash AmbedkarrekhathakurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणार!

Next Post

गुंडांना हाताशी धरून एसआरए सर्वे

Next Post
गुंडांना हाताशी धरून एसआरए सर्वे

गुंडांना हाताशी धरून एसआरए सर्वे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home