Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बंडखोरांना महाराष्ट्रात आल्याशिवाय बंड पूर्ण करता येणार नाही!

Sumit Wasnik by Sumit Wasnik
June 24, 2022
in बातमी
0
       

ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी काल दि. 24 जून रोजी एबीपी माझा वहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यघटना, कायदे, आणि कोर्टाच्या निर्णयांच्या आधारावर खालील मुद्दे सांगितले.
1. विधानसभा अध्यक्ष नसतांना विधानसभा उपाध्यक्षास सर्व अधिकार असतात.
2. आमदारांनी वेगळा गट करून बंडखोरी केल्यास सरकार बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालास नाही.
3. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या सह्या असलेले पत्र ग्राह्य धरण्याआधी सर्व बंडखोर आमदारांना व्यक्तिशः विधानसभा अध्यक्षांच्या समोर येऊन आपण स्वतः सही केल्याचे सांगावे लागेल. त्याशिवाय वेगळा गट म्हणून मान्यता मिळणार नाही.
4. उद्धव ठाकरेंनी स्वतःहून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न दिल्यास विधानसभेत विश्वासमत परिक्षा घ्यावीच लागेल त्यासाठी सर्व आमदारांना विधानसभेत व्यक्तिशः हजर रहावे लागेल.
ऍड.प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेल्या वरील मुद्यांवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्यात उद्धव ठाकरे मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्टपणे दिसते.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ऍड आंबेडकरांनी भाष्य केल्यानंतर महाराष्ट्र सरकारचा पवित्रा बदलल्याचे दिसून येत आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात येण्याशिवाय गत्यंतर नाही असे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना बंडखोरांविरुद्ध आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.


       
Tags: उद्धव ठाकरेऍड. बाळासाहेब आंबेडकरएकनाथ शिंदेगुवाहाटीप्रकाश आंबेडकरबंडखोरीभाजपमहाराष्ट्र सरकारशिवसेनासंजय राऊत
Previous Post

अजित पवार आणि जयंत पाटिल भाजप समर्थनात खोटं बोलतायत?

Next Post

शाहू महाराजांनी वंचितांसाठी उघडले शिक्षणाचे महाद्वार !

Next Post
शाहू महाराजांनी वंचितांसाठी उघडले शिक्षणाचे महाद्वार !

शाहू महाराजांनी वंचितांसाठी उघडले शिक्षणाचे महाद्वार !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!
अर्थ विषयक

आपल्याला काय फरक पडतो? ही आत्मघातकी मानसिकता सोडा; जागतिक अर्थकारण तुमच्या आयुष्यात उतरले आहे!

by mosami kewat
December 16, 2025
0

आपल्याला काय फरक पडतो ? जगामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल असा प्रश्न दीर्घकाळात आत्मघातकी सिद्ध होतो. खरेतर खूप फरक पडतो हे सिद्ध...

Read moreDetails
कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

कोल्हापुरात उद्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ‘विजयी संकल्प महासभा’चे आयोजन

December 16, 2025
जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

जायकवाडीच्या अतिक्रमण कारवाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे पैठणमध्ये ठिय्या आंदोलन!

December 16, 2025
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विनम्र अभिवादन

December 15, 2025
भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

भिवंडी मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे उद्घाटन !

December 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home