Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

‘त्या’ जागांवरून मविआतील काँग्रेस – शिवसेनेत वाद !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 1, 2024
in राजकीय
0
‘त्या’ जागांवरून मविआतील काँग्रेस – शिवसेनेत वाद !
       

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, अमोल कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि अमोल किर्तिकरांना संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसकडून नाना पटोले आणि रवींद्र धंगेकर याना संधी मिळाल्याचे बोललं जात आहे. मात्र, शिवसेना(UBT) आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत संघर्ष असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात जागांवरून संघर्ष आहे त्यांचं मिटलं, तरच इतर राजकिय पक्षांना त्यात स्पेस मिळेल. काँग्रेस आणि शिवसेनेने 10 लोकसभा मतदारसंघात दावा केला आहे. त्यामुळे एकाच जागेवर दोन पक्षांनी दावा केल्यामुळे मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले संभाव्य उमेदवार अप्रत्यक्ष घोषित केले आहेत.

या 10 जागांपैकी 7 जागांवर शिवसेना, तर भाजप, एमआयएम, अपक्ष असे प्रत्येकी 1 आहेत, तर काँग्रेसकडे एकही खासदार नाहीयेत.

अशीही माहिती मिळत आहे की, 4 किंवा 5 तारखेला दिल्लीत याचा अंतिम फैसला होणार आहे.

‘ते’ 10 लोकसभा मतदारसंघ –


१. औरंगाबाद, २. जालना ३.हिंगोली, ४.कोल्हापूर, ५. मुंबई दक्षिण मध्य, ६. उत्तर पूर्व मुंबई, ७. यवतमाळ वाशीम ८.अमरावती, ९. रामटेक, १०. शिर्डी


       
Tags: CongressmahavikasaghadiNCPShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू

Next Post

…म्हणून ओबीसींचे 15 उमेदवार हवेत !

Next Post
…म्हणून ओबीसींचे 15 उमेदवार हवेत !

...म्हणून ओबीसींचे 15 उमेदवार हवेत !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे
बातमी

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे – अॅड. अरविंद तायडे

by mosami kewat
August 1, 2026
0

पुणे : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अॅड. अरविंद...

Read moreDetails
डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते चैत्यभूमी येथे गुरु पौर्णिमेनिमित्त वर्षावास प्रवचनमालिका, बौद्धाचार्य व पाली प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

August 1, 2026
आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

आडा ग्रामपंचायतीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा विसर! वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायतीचे कुलूप उघडून साजरी केली जयंती

August 1, 2026
अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

अकोल्यात भर पावसात वंचितची प्रदेश पदाधिकारी निवडणूक उत्साहात 

July 31, 2026
सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी सदस्य नोंदणी; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी

July 31, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home