Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2022
in बातमी
0
चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!
       

अरुणाचल प्रदेशच्या भाजप खासदारांनी दिली माहीत.

चीन चे सैन्य वारंवार सीमेवर कुरापती करत असल्याचे जगजाहीर आहे. भारतीय हद्दीत घुसून रस्ते तयार करण्यापासून तर काही ठिकाणी चक्क गाव वसवण्यापर्यंत अनेक कारवाया चिनी सैन्याने केल्या आहेत. अशातच आता अरुणाचल प्रदेशातून आणखी धक्कादायक बातमी आली आहे.

अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सिआंग जिल्ह्यातील जिडो या गावातून एका १७ वर्षीय युवकाचे चिनी सैन्याने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती भाजप खासदार तापीर गाओ यांनी दिली. ते अरुणाचल प्रदेश पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.

1/2
Chinese #PLA has abducted Sh Miram Taron, 17 years of Zido vill. yesterday 18th Jan 2022 from inside Indian territory, Lungta Jor area (China built 3-4 kms road inside India in 2018) under Siyungla area (Bishing village) of Upper Siang dist, Arunachal Pradesh. pic.twitter.com/ecKzGfgjB7

— Tapir Gao (Modi Ka Parivar) (@TapirGao) January 19, 2022

चीन भारताविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया करत असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद मोदी मात्र कोणी आलेच नाही, काही झालेच नाही हीच भूमिका रेटताना दिसतात. यामुळे भारतीय जनमानसात असंतोष व अस्वस्थता वाढत आहे.


       
Tags: Arunachal PradeshChinaindiamodiPLA
Previous Post

वंचित मध्ये सर्वपक्षीय इनकमिंग; काँग्रेस, NCP व आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत सामील.

Next Post

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

Next Post
भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?
अर्थ विषयक

दार ठोठावणारे हवामान संकट: आपण अजूनही मनाची कवाडे बंद ठेवणार?

by mosami kewat
June 28, 2026
0

- संजीव चांदोरकर भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियाई देशात तापमान सतत वाढत आहे. आज नाही गेले दोन तीन महिने....

Read moreDetails
आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

आता पाकिस्तानला जबाबदार धरणार का? TET पेपरफुटीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारवर निशाणा

June 28, 2026
TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - सुजात आंबेडकर

TET पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – सुजात आंबेडकर

June 28, 2026
मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप

मोझरी, कौंडण्यपूरचा वारंवार विकास; भीमटेकडी मात्र उपेक्षित का? तिवसा मतदारसंघात विकासाची अस्पृश्यता कायम असल्याचा सागर भवतेंचा आरोप

June 27, 2026
मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

मांगली (गोसाई) गावातील गरीब कुटुंबांना बेघर करण्याचे षड्यंत्र; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट

June 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home