Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 20, 2022
in बातमी
0
चीनी सैन्याकडून भारतीय नागरिकाचे अपहरण!
       

अरुणाचल प्रदेशच्या भाजप खासदारांनी दिली माहीत.

चीन चे सैन्य वारंवार सीमेवर कुरापती करत असल्याचे जगजाहीर आहे. भारतीय हद्दीत घुसून रस्ते तयार करण्यापासून तर काही ठिकाणी चक्क गाव वसवण्यापर्यंत अनेक कारवाया चिनी सैन्याने केल्या आहेत. अशातच आता अरुणाचल प्रदेशातून आणखी धक्कादायक बातमी आली आहे.

अरुणाचल प्रदेशच्या अप्पर सिआंग जिल्ह्यातील जिडो या गावातून एका १७ वर्षीय युवकाचे चिनी सैन्याने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती भाजप खासदार तापीर गाओ यांनी दिली. ते अरुणाचल प्रदेश पूर्व लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.

1/2
Chinese #PLA has abducted Sh Miram Taron, 17 years of Zido vill. yesterday 18th Jan 2022 from inside Indian territory, Lungta Jor area (China built 3-4 kms road inside India in 2018) under Siyungla area (Bishing village) of Upper Siang dist, Arunachal Pradesh. pic.twitter.com/ecKzGfgjB7

— Tapir Gao (Modi Ka Parivar) (@TapirGao) January 19, 2022

चीन भारताविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाया करत असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद मोदी मात्र कोणी आलेच नाही, काही झालेच नाही हीच भूमिका रेटताना दिसतात. यामुळे भारतीय जनमानसात असंतोष व अस्वस्थता वाढत आहे.


       
Tags: Arunachal PradeshChinaindiamodiPLA
Previous Post

वंचित मध्ये सर्वपक्षीय इनकमिंग; काँग्रेस, NCP व आजाद समाज पार्टीचे अनेक पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीत सामील.

Next Post

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

Next Post
भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home