बातमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन !

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महाराष्ट्र सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे....

Read moreDetails

अखेर पायउतार ! महाराष्ट्राच्या गृहमंत्राचा राजीनामा

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुंबई पोलीस कमिशनर परमबिरसिंह यांनी त्यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या...

Read moreDetails

निष्पक्ष चौकशीसाठी हे सरकार बरखास्त करावे, विरोधकांची भूमिका बोटचेपी – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई - मुख्यमंत्र्यांना कणा नसल्याचे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले असून संजय राऊत यांनी वाचून बोलावे लिहून बोलू नये,...

Read moreDetails

सोलापुरातील गायकवाड कुटुंबियांना दिला पहिल्या पगारातून प्रबुद्ध भारतासाठी निधी !

सोलापूर - फुले-आंबेडकर विद्वत सभा सोलापूर शाखेचे जेष्ठ सदस्य व देना बैंकचे सेवानिवृत्त व्यवस्थापक ( मॅनेजर) वि. एन. गायकवाड साहेब...

Read moreDetails

वीज मीटर कापून नेणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा सत्कार करुन ‘वंबआ’च्या वतीने अनोखे आंदोलन

पुणे- लाखो रुपये थकित विज बिल असणाऱ्या धनदांडग्या, प्रतिष्ठित थकबाकीदारांचे साधे वीज कनेक्शनही न कापता चार-पाच हजार रुपये थकीत विज...

Read moreDetails

अमित शाह आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटी बाबत अमित शाह यांची सूचक प्रतिक्रिया – मिलिंद धुमाळे

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे सचिन वाझे, परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले...

Read moreDetails

राज्यपालांच्या भेटीत ऍड.बाळासाहेब आंबेडकरांची सरकार बरखास्तीची मागणी-

ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी केली....

Read moreDetails

‘वंचित’चा दणका; उद्यापासून सोलापुरात केस कर्तनयाला परवानगी

टीम प्रबुद्ध भारत - सोलापुर: कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे....

Read moreDetails

नाभिक समाजातील बेरोजगार कुटुंबांना ‘वंचित’ च्यावतीने धान्य वाटप

सोलापूर - कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडॉउन काळामध्ये नाभिक समाजाचे मुख्य साधन केश कर्तन, सलून सेंटर गेल्या चार महिन्यांपासून बंद असून त्या कुटुंबाची...

Read moreDetails

गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे – प्रकाश आंबेडकर

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवा लॉकडाऊन ३० जून पर्यंत करण्यात आल्याची घोषणा केली. या लॉकडाऊन मध्ये श्रीमंतांसाठी निर्णय...

Read moreDetails
Page 74 of 75 1 73 74 75
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!

दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts