राजकीय

‘वंचित’ ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करावयाचे मुद्दे ज्यांचा समावेश किमान समान कार्यक्रम पत्रिकेत असावा यासाठीचा मसुदा...

Read moreDetails

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

कापूस उद्योग वाढवायचा असेल तर शेतकरी जगला पाहिजे नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे एकूण व्यवहार साधारणतः ६ लाख कोटींच्या आसपास...

Read moreDetails

ख्रिस्ती समाजालाही निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळावे !

ख्रिस्ती शिष्टमंडळाची प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट ! पुणे : वर्षानुवर्षे ख्रिस्ती समाज राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहीला असून आता अन्याय अत्याचाराला वाचा...

Read moreDetails

राज्य सरकारला प्रकाश आंबेडकरांनी केल्या धोरणात्मक सूचना !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला कृषी धोरण राबविण्याविषयी सूचना केल्या आहेत....

Read moreDetails

मुस्लीम समाजावर दाखल गुन्हे माघार घ्यावेत – इम्तियाज नदाफ

कोल्हापूर: कोल्हापूर येथील लक्षदुत वसाहतीच्या अनधिकृत बांधकाम हटवण्यावरून जे प्रकरण घडलं यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते, इम्तियाज नदाफ यांनी पत्रकार...

Read moreDetails

‘वंचित’ च्या कार्यकर्त्याने पक्ष कार्यालयासाठी दिले स्वतःचे घर !

मुंबई: कुर्ला तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुशांत माने यांनी स्वतःचे घर पक्षाच्या कार्यालयासाठी दिले. या कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन...

Read moreDetails

मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई: छ. शिवाजी महाराजांच्या काळापासुन राहिलेले मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. निजामी मराठा (सत्ताधारी मराठा) जे मोगलांबरोबर राहिले...

Read moreDetails

महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.

अकोल्यात भाजप कार्यकर्त्याची दादागिरी ! अकोला: प्रभाग क्रमांक २० मध्ये रस्ता व नाली नसल्याने स्थानिक महिलांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लावलेला...

Read moreDetails

आधी मसुदा, मग बोलणी – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

अकोला : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही विचारतोय की, महाविकास आघाडीचा मसुदाच तयार झाला नाही तर पुढची बोलणी होणार नाही. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...

Read moreDetails

लालकृष्ण अडवाणींना भाजप- आरएसएस ने दोष मुक्त केलंय का ?

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवानी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा केली. यावर अहमदनगर येथील...

Read moreDetails
Page 27 of 43 1 26 27 28 43
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts