वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव !
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय...
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय...
सिद्धार्थ मोकळे यांनी ट्वीट करुन दिली माहिती मुंबई : मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आज संध्याकाळी 7 पर्यंतचा महाविकास आघाडीने...
उमरगा : तालुक्यातील कवठा येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेचे उद् घाटन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन...
वंचित बहुजन आघाडीचा प्रणिती शिंदेंना सवाल मुंबई : सोलापूर येथील कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली. या टीकेला वंचित...
उमरगा : उमरगा तालुक्यातील बोरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेचे उद् घाटन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष...
कोल्हापूर - गडमुडशिंगी ता. करवीर येथील बौद्ध समजातील शाळकरी मुलांना गावातील चौकातून तुम्ही जायचे नाही असे म्हणून अमानुष मारहाण करण्यात...
कोल्हापूर : अर्जूनवाड (जि.कोल्हापूर) येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद् घाटन करण्यात आले. शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली...
कळनुरी: खरवड येथे वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने सर्कल व बूथ बांधणी संदर्भात वंचितचे ता.अध्यक्ष राजू कांबळे यांच्या अध्यक्षते...
मुंबई : ईव्हीएमवर मतदान नको यासाठी सर्व देशभर आंदोलन केली जात आहे. मात्र, याचा निवडणूक आयोगाला किंचितही फरक पडत नाही...
"भारत जोडो न्याय यात्रा समापन समारोह" सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर निशाणा ! मुंबई : भारत जोडो न्याय यात्रा...
मुंबई - राज्यातील विद्यार्थांचा अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 10 जून रोजी जाहीर होणार होती. ...
मुंबई: मुंबई मध्य रेल्वेमार्गावर मुंब्रा लोकल रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून ...
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा न्यायालयात युक्तिवाद! औरंगाबाद : परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा ...
आता तरी प्रकाश आंबेडकरांना समजून घ्या." परिसंवाद मेळावा संपन्न बीड - प्रतिनिधी, महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात 42 वर्षाच्या वाटचालीमध्ये प्रकाश ...
सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार असल्याची माहिती प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. पुणे ...