Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

लालकृष्ण अडवाणींना भाजप- आरएसएस ने दोष मुक्त केलंय का ?

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 3, 2024
in राजकीय
0
लालकृष्ण अडवाणींना भाजप- आरएसएस ने दोष मुक्त केलंय का ?
       

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवानी यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केल्याची घोषणा केली. यावर अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद जिना यांच्या मजारवरती लालकृष्ण अडवाणी फुलं व्हायला गेले होते. तेव्हा त्यांना पक्षातून पदावरून काढून टाकण्यात आले होते.आरएसएस – बीजेपीने त्यांना त्यांच्यातून दोष मुक्त केलं आहे का? त्यांना दोष मुक्त न करता त्यांना भारतरत्न देणे म्हणजे एक मोठा फार्स आहे.

कालच्या बैठकीत किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रत्येक पक्षाने तो मसुदा समजुन त्यावर पक्षाअंतर्गत चर्चा करावी. त्या मसुद्यात कोणते मुद्दे असतील त्याचा त्यात समावेश करून प्रत्येक पक्षाने 2-2 प्रतिनिधी नेमून कोणते मुद्दे समान आहेत आणि कोणते मुद्दे वेगवेगळे त्यावर चर्चा करावी आणि तो ड्राफ्ट कमिटीने फायनल करावा. अशी सूचनाही त्यांनी या पत्रकार परिषदेतून केली.

अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त वडार समाजातील एका बारा वर्षे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पीडित परिवाराच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकर गेले होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण ‌आणि पदाधिकारी उपस्थित होते.


       
Tags: AhmednagarbjpPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

गहिनीनाथ गडाच्या वतीने ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सन्मान !

Next Post

आधी मसुदा, मग बोलणी – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

Next Post
आधी मसुदा, मग बोलणी – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

आधी मसुदा, मग बोलणी - डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!
बातमी

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!

by Tanvi Gurav
July 25, 2025
0

दिल्ली : शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले...

Read moreDetails
पुण्यात वाहनांची तोडफोडीची मालिका! फुरसुंगीत मध्यरात्री दहशत; आरोपी २४ तासांत अटकेत

पुण्यात वाहनांची तोडफोडीची मालिका! फुरसुंगीत मध्यरात्री दहशत; आरोपी २४ तासांत अटकेत

July 25, 2025
गाझामध्ये उपासमारीमुळे हाहाकार: मृतांचा आकडा वाढतोय, लहान मुले सर्वाधिक बळी

गाझामध्ये उपासमारीमुळे हाहाकार: मृतांचा आकडा वाढतोय, लहान मुले सर्वाधिक बळी

July 25, 2025
रायगडमधील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित; ८८ लाखांची रक्कम रखडली

रायगडमधील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित; ८८ लाखांची रक्कम रखडली

July 25, 2025
ज्येष्ठ नागरिकांच्या घरांसाठी 'स्वतंत्र दर्जा'; विकासकांना चटईक्षेत्रफळात मोठी सवलत

ज्येष्ठ नागरिकांच्या घरांसाठी ‘स्वतंत्र दर्जा’; विकासकांना चटईक्षेत्रफळात मोठी सवलत

July 25, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home