Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अजित पवार आणि जयंत पाटिल भाजप समर्थनात खोटं बोलतायत?

Sumit Wasnik by Sumit Wasnik
June 24, 2022
in बातमी
0
अजित पवार आणि जयंत पाटिल भाजप समर्थनात खोटं बोलतायत?
       

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी उफाळून आली आहे. शिवसेनेतील या बंडाळी मागे भाजप नसल्याचे व्यक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

‘या बंडामागे भाजप असल्याचं अजूनतरी दिसून आलं नाही’
अजित पवार

‘एकनाथ शिंदे यांच्या बंडात अजूनतरी भाजपचा रोल दिसला नाही’
जयंत पाटील

उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना सुरतमधून गुवाहाटी येथे हलविण्यात येत असताना भाजप नेते मोहित कंबोज आणि आमदार रवींद्र चव्हाण दिसले होते. यासंबंधी बातम्या सर्वच प्रमुख प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या ज्यावरून एकनाथ शिंदेच्या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्टपणे कळते. बंडामागे भाजप असल्याचे दिसत असतानाही राष्ट्रवादी कडून भाजपची पाठराखण का करण्यात येत आहे असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.

अजित पवार यांनी भल्यापहाटे देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केले होते तर जयंत पाटील यांचे भाजप समर्थक असलेल्या भिडे गुरुजींशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. पवार आणि पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीची पायाभरणी तर होत नाही आहे? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे, असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय चरित्र विश्वासार्हय नाही या नेहमीच्या आरोपावर शिक्कामोर्तब होईल.


       
Tags: Adv.Balasaheb AmbedkarbjpCongressMaharashtraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

सत्तास्थापनेसाठी भाजपमध्ये विलीन व्हा ? – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Next Post

बंडखोरांना महाराष्ट्रात आल्याशिवाय बंड पूर्ण करता येणार नाही!

Next Post

बंडखोरांना महाराष्ट्रात आल्याशिवाय बंड पूर्ण करता येणार नाही!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे
Uncategorized

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
September 1, 2026
0

मुंबई : एसआयआर प्रक्रियेत महाराष्ट्रातील दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून बाहेर केल्याची बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक...

Read moreDetails
अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अंतर्गत वाद आणि जाचाला कंटाळून फलटणच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची मुंबईत आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य अन् भटक्यांच्या पालावरचा अंधार

September 1, 2026
भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

भटक्या-विमुक्तांनी मत विकणे थांबवल्यास ४१ हजार कोटींचा निधी हक्काने मिळेल: ॲड. प्रकाश आंबेडकर

September 1, 2026
विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

विमुक्त दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, संविधानाची प्रत भेट

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home