Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश : कामगारांना दिलासा

mosami kewat by mosami kewat
August 27, 2025
in बातमी
0
नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश : कामगारांना दिलासा
       

नाशिक : अचानक बंद पडलेल्या कंपनीतील 40 कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उभारलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद झाल्यामुळे हे कामगार रस्त्यावर आले होते.

रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी प्रशासन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी वेळ दिला होता. अखेर चर्चेनंतर मध्यम मार्ग काढण्यात आला असून, दोन महिन्यांच्या ऐवजी दीड महिन्याचा पगार देण्यास कॉन्ट्रॅक्टरने लेखी मान्यता दिली. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.या यशस्वी आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीने विशेष मेहनत घेतली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर रिपोटे, विश्वनाथ भालेराव, महासचिव दीपक पगारे, अमोल चंद्रमोरे, नितीन बर्वे, अनिकेत गांगुर्डे, नाना तपासे, ग्रामीण तालुका अध्यक्ष विकी वाकळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे रस्त्यावर आलेल्या कामगारांच्या हक्काचा विजय झाला असून, या लढ्याला कामगारांनी मोठा पाठिंबा दर्शविला आहे.


       
Tags: nashikVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन कळंब व उस्मानाबाद तालुका आढावा बैठक संपन्न!

Next Post

धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु ‘या’ लीग्समध्ये खेळत राहणार

Next Post
धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु ‘या’ लीग्समध्ये खेळत राहणार

धक्कादायक! आर. अश्विनने आयपीएलमधून घेतली निवृत्ती; परंतु 'या' लीग्समध्ये खेळत राहणार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल
बातमी

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

by mosami kewat
June 12, 2026
0

अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भारतीय थोडक्यात बचावल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026
कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

June 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home