Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील ‘थाळी बजाव आंदोलन’ स्थगित

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 1, 2024
in बातमी
0
हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील ‘थाळी बजाव आंदोलन’ स्थगित
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

समन्वय समिती नेमून चौकशी करू महाविद्यालयाने दिले लेखी पत्र

हिंगोली: दिनांक 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान, विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचा जयघोष केला असता प्राचार्य विलास आघाव यांनी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतः हातात दंडुके घेऊन मारहाण केली होती. याचा निषेध म्हणून सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हा संघटक संकेत सुरळकर आणि मा.महासचिव भूषण पाईकराव यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन च्या वतीने प्राचार्य विलास आघाव यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना महाविद्यालयातून बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी थाळी बजाव आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलन होण्यापूर्वीच महाविद्यालयाने सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र की समन्वय समिती नेमून झालेल्या घटनेची चौकशी करू यामुळे थाळी बजाव आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी, महाविद्यालयाला निवेदनही देण्यात आले. यावेळी सम्यक चे जि.अध्यक्ष सिद्धार्थ खंडागळे, जि.महासचिव रोहन पंडित, तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, कपिल पाईकराव, सूरज कांबळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जि.महासचिव ज्योतीपाल रणवीर, जि.संघटक अतिखुर रहेमान युवा जि.योगेश नरवाडे या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


       
Tags: HingoliSamyak Vidyarthi AndolanVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

साहेब कोलाट्याच्या पोराला गृहमंत्री करा – ॲड.डॉ. अरुण जाधव

Next Post

स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू

Next Post
स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू

स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या 6 जागा जिंकू

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर
बातमी

मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र भारताच्या बाजून एकही देश उभा राहिला नाही – अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे - मोदी अनेक देशांमध्ये गेले मात्र युद्धानंतर भारताच्या बाजून एकही देश का उभा राहिला नाही याबाबत लोकांनी मोदी,भाजप आणि ...

June 6, 2025
आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
बातमी

आदिवासी, सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 1,827 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला

'लाडकी बहीण'साठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका, 410 कोटींचा निधी वळवला मुंबई - सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गत विधानसभा ...

June 6, 2025
फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना
बातमी

फडणवीस सरकारने गुंडाळल्या 903 विकास योजना

मुंबई- राज्यातील तब्बल 903 विकास योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. ...

June 6, 2025
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल
Uncategorized

शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर लाखो शिवभक्त दाखल

रायगड - रायगडावर आज छत्रपती शिवाजी महारांचा 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा गेला जात आहे. यासाठी लोखो शिवभक्तांची अलोट गर्दी किल्ले ...

June 6, 2025
देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर
Uncategorized

देशात जातीय जनगणना सुरु होणार, तारीख जाहीर

पुणे - देशात जातीय जनगणना सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जातीय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होणार ...

June 6, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क