बातमी

प्रशासनातील ओबीसी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात; प्रकाश आंबेडकरांचा इशारा!

आमचे आरक्षण पूर्ववत करा, त्यानंतरच मतं मागायला या, ही भूमिका ओबीसी समाजाने घ्यावी असे आवाहन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.

Read moreDetails

NCP आणी RSS, भाजपचे संबंध जगजाहीर!

नवाब मलिक व NCP चे मुस्लिम आरक्षणाबद्दल मत ही RSS ची भूमिका. मुस्लिम समाजाची दिशाभूल करत असल्याची बाळासाहेब आंबेडकरांची टीका.

Read moreDetails

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!!!

‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी...

Read moreDetails

“ओबीसींचा आवाज दाबण्यासाठीच मुंबईत जमावबंदी” बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण मोर्चावर ठाम.

सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी आधी गरीब मराठ्यांना आरक्षणापासून वंचित केले, आता ओबीसींचे आरक्षण घालवत असल्याचा आरोप. मुंबई - वंचित बहुजन...

Read moreDetails

२१ डिसेंबरची निवडणूक पुढे ढकलून एकत्र निवडणूक घ्यावी!

OBC आरक्षित जागांवर इतर जागांसोबतच निवडणूक झाली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीत तर्फे निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

Read moreDetails

बाबासाहेबांनी पत्रकारितेचे लोकशाहीकरण केले – अंजलीताई आंबेडकर

पिंपरी चिंचवड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेचे लोकशाहीरकरण केले. मराठी पत्रकारिता एका जातीत, साच्यात बंदिस्त होती. त्याचे रूप बाबासाहेबांनी पालटले...

Read moreDetails

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका

धर्मांतरानंतर थोड्याच अवधित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यामुळे देशातल्या तमाम शोषित, वंचित समुहांना धम्मदीक्षा देण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले. धर्मांतरानंतर आपले...

Read moreDetails

गुलाब वादळाने महाराष्ट्राला झोडपले.

गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा जोरदार फटका विदर्भ, मराठवाडा, उत्तर-महाराष्ट्रासह मुंबईला बसला आहे. हिंगोली, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद, बीड,...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपयशी अमेरिका दौरा.

आपल्या भेटीत जो बायडेन यांनी मोदींना शांतता आणि धार्मिक सहिष्णुतेचे धडे दिले तर कमला हॅरिस यांनी मोदींना लोकशाही आणि लोकशाही...

Read moreDetails

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक व्यक्तीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ही काळाची गरज – अशोक सोनोने

अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्यदिन गो.से. महाविद्यालयात उत्साहात संपन्न स्थानिक-भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण व्हावे...

Read moreDetails
Page 119 of 125 1 118 119 120 125
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार ‘महामुकाबला’; कधी आणि कुठे खेळणार?

आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दमदार सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts