सामाजिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे पुढे काय झाले ?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या उभारणीला २८ फेब्रुवारी २०१४ मध्ये मान्यता देण्यात आली. • निविदा प्रक्रिया पूर्ण करून २८...

Read moreDetails

दोन गाणी जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा बँड वाजवतात….

राज मुंगासे आणि उमेश खाडे ह्या दोघांवर पोलीस कार्यवाही झाली आहे.त्यांचा गुन्हा काय तर त्यांनी 'रॅप सोंग' चा यॉर्कर टाकल्याने...

Read moreDetails

चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक

पुणे  जिल्ह्यातील जुन्नर  शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्य शासनाने...

Read moreDetails

प्रा. भारत सिरसाट यांनी बौद्धांचा सांस्कृतिक वारसा पुढे आणला; भन्ते डॉ. एम. सत्यपाल

औरंगाबाद - रमाई प्रकाशन प्रकाशित ‘‘भारतीय बौद्ध महासभा : कार्य व इतिहास’’ या ग्रंथाचे संपादन आणि प्रकाशन करून प्रा. भारत...

Read moreDetails

EWS आरक्षण बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : प्रकाश आंबेडकर

पुणे : EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा...

Read moreDetails

म.जोतिबा फुले आणि फुलेवादी भूमिकेचे चिंतन !

जोतीबा फुले हे क्रांतिकारक होते. तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि इतिहासाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी समाजाला बदलविण्याचे प्रयत्न केले. समाज व्यवस्थेत...

Read moreDetails

पुस्तक परीक्षण : महाडचा मुक्तिसंग्राम

कोणतेही काम मग ते एखाद्या विषयावरील संशोधन असो किंवा चळवळ असो ते सुरू करण्यापूर्वी आपल्याला संबंधित विषयाचा संपूर्ण इतिहास माहीत...

Read moreDetails

22 प्रतिज्ञांवर आक्षेप देशासाठी धोक्याची घंटा !

१४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अस्पृश्य बांधवांना बौध्द धम्माची दीक्षा देताना २२ प्रतिज्ञा दिल्या....

Read moreDetails

दिक्षाभूमीचे जयचंद.

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर मुंबईच्या दादर चौपाटीवर चैत्यभूमीची जमीन व नागपूरची दीक्षाभूमीची जमीन मिळावी म्हणून सातत्याने त्यावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि...

Read moreDetails

बाबासाहेब, अजूनही पाण्यासाठीचा संघर्ष संपलेला नाही!

अवघा देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना ,स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यस्थानातील जालोर मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने अवघ्या देशाचे...

Read moreDetails
Page 48 of 51 1 47 48 49 51
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

नांदेडमध्ये सुजात आंबेडकरांचे जंगी स्वागत; प्रभाग २० मध्ये सुजात आंबेडकरांच्या रॅलीला जनसागर उसळला 

नांदेड : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नांदेडमध्ये सुजात आंबेडकर यांच्या रॅलीने नांदेडमध्ये धमाला केला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीच्या...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts