सामाजिक

अपघात, मृत्यू आणि धार्मिक वर्तवणूक ; भारतातील प्रसारमाध्यमांचा अधोगतीकडे प्रवास!

मुंबई - गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य 'भगवद्गीता...

Read moreDetails

पुण्यात पावसामुळे महिला व मुलाचा मृत्यू, पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह

पुणे – शहरात सुरु असलेल्या पावसाळ्याच्या तडाख्याने दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे प्रशासनाच्या पावसाळी तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत....

Read moreDetails

Pimpari Chinchwad : ‘लो एमिशन जोन्स’सारख्या संकल्पना केवळ पर्यावरणपूरक नसून, जीवनशैलीच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल असते – आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड : विकसित औद्योगिक शहरामध्ये पिंपरी चिंचवड अग्रेसर आहे. मात्र विकसित शहरांमध्ये प्रदूषणाच्या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे...

Read moreDetails

प्राधान्यक्रमाचा पराभव ! जागृती आणि प्रतिकाराची नवी सुरुवात हवी

पुणे - आकाश शेलार भारतीय क्रिकेट संघ किंवा IPL संघ जेव्हा एखादा कप जिंकतो, तेव्हा संपूर्ण देश जल्लोषात न्हालेला असतो....

Read moreDetails

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली...

Read moreDetails

ओबीसींचे तारणहार बाळासाहेब आंबेडकर!

आकाश शेलार महाराष्ट्रात साधारण एक वर्षांपासून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषण करत आहेत. ओबीसी कोट्यातून...

Read moreDetails

आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रस्थापित राजकीय पक्षांचे तोंडावर बोट का?

आकाश शेलार आज शहरात आणि खेड्यांत जो ओबीसी समाज मध्यमवर्गीय म्हणून राहत आहे. त्याचे श्रेय जाते मंडल आयोगाला. व्ही. पी....

Read moreDetails

दिक्षाभूमी पार्कींगसाठी समाज कल्याणचा निधी !

झालेला अनाठायी खर्चाची वसुली ट्रस्टी आणि नागपुर सुधार प्रन्यासकडून करण्यात यावी. तीन मजली मॉल किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स सारखी रचना असलेली...

Read moreDetails

संयुक्त महाराष्ट्र, कामगार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे'...

Read moreDetails
Page 32 of 36 1 31 32 33 36
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

ईव्हीएम मशीन आणि बॅटरी दीर्घकाळ ठेवल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर २० डिसेंबरपर्यंत ईव्हीएम मशीन तसेच त्यातील बॅटरी ठेवून दिल्याबाबत वंचित बहुजन आघाडीने गंभीर आक्षेप...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts