संपादकीय

तुम्ही म्हणता, हर घर तिरंगा! आमच्या हृदयात तिरंगा!! पण–? जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो!

१४ ऑगस्ट : पहाटे रेडिओ लावला आणि सकाळी सहा पासूनच विविध सिनेमांतील राष्ट्र प्रेमाची, खास करून सिने कलाकार आमिरखानच्या लगान...

Read more

सर्वोच्च न्यायालय आणि समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे !

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील सेना नेते माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि संघ-भाजप युतीमधील बंडखोर सेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वादानिमित्ताने सध्या...

Read more

उदध्वस्त युक्रेन, पाकिस्तान – श्रीलंका – म्यानमार जात्यात, भारत सुपात !

सध्या काश्मीर फाईल्स सिनेमातून काश्मिरी पंडितांचा मुस्लिमांनी अमानुष छळ व कत्तली केल्याच्या कहाण्या सांगण्यात येत आहेत. नि:शस्त्र गांधींना गोळ्या घालणारा...

Read more

पाच राज्यांतील निवडणुका : उत्तरोत्तर कठीण होत जाणारी प्रश्नपत्रिका!

मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. निवडणुका जाहीर व्हायच्या खूप...

Read more

फुटबॉल झालेले ओबीसी आरक्षण : दोन्ही सत्ताधारी- लबाडाच्या घरचं आवतंण! उत्कृष्ट उदाहरण!!

मागील काही आठवड्यांत ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. एक होती बिहारचे जदयुचे माजी ओबीसी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव. त्यांच्या...

Read more

ऊठा, लुटा, विका, गुंडाळा, हिंसाचारात जाळा पण रेटून खोटे बोला!

सध्या उत्तरप्रदेश, गोवासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभेची मिनी निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. हे संपादकीय प्रसिध्द होईपर्यंत काही...

Read more

“त्यांच्या” वस्तू खरेदी करण्याएवढेच पैसे देवू, बाकी तुम्ही खड्ड्यात जा!

ज्यांच्या देहबोली व वाणीतून सतत द्वेषाचा संघीय वर्चस्वाचा विखार जाणवत असतो; अशा वित्तमंत्री, भाजपच्या निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२२...

Read more

प्रस्थापित सत्तेला आव्हान देताय? कोविड-१९-ओमायक्रॉन-२२- लॉकडाऊन आलाय!

संघ-भाजप-कॉंग्रेस दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत. तरीही त्यांचे सर्व हितसंबंध सारखेच आहेत.

Read more

भिडे-कालीचरणचे पोशिंदे कोण? गांधींना बेवारस कुणी केले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी समूह-महात्मा गांधी-मुस्लिमसमूह यांच्या विरोधातील संघ परिवाराच्या विद्वेषी प्रशिक्षणातून तयार झालेले कालीचरण हे दाढीधारी-भगव्या कपड्यातील महाराज...

Read more

शेतकरी आंदोलन : राज्यघटनेतील अहिंसक लोकशक्ती हिच लोकशाहीची खरी शक्ती!

नोव्हेंबर-२० पासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी कुटुंब त्यांची लेकरं-शेतकरी स्त्रियांसह दिल्ली राजधानीच्या अनेक सीमांवर आपले संसार...

Read more
Page 1 of 3 1 2 3
Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

Dinkar Balu Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पुन्हा एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला महाराष्ट्राचे ओबीसी नेते, माजी खासदार आणि विधानसभेचे विरोधी ...

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

कामगारांच्या ना हरकत प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांची टाळाटाळ – वंचित बहुजन महिला आघाडीचा कार्यालयावर मोर्चा!

चंद्रपूर : बांधकाम कामगारांना 90 दिवसांच्या नोंदणीवर नाहरकत प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ग्रामसेवकांकडून होणाऱ्या टाळाटाळीविरोधात वंचित बहुजन महिला आघाडीच्यावतीने चंद्रपूर जिल्हा ...

Jalna : आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या- वंचित बहुजन आघाडीचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

Jalna : आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या- वंचित बहुजन आघाडीचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

जालना: तिर्थपुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रकरणी आंबेडकरी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या ...

Hingoli : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

 Hingoli : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली

हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक वंचित ...

Maharashtra Assembly Election : ६ वाजेनंतर टाकलेली ७६ लाख मते? वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात उचलला प्रश्न

Maharashtra Assembly Election : ६ वाजेनंतर टाकलेली ७६ लाख मते? वंचित बहुजन आघाडीने न्यायालयात उचलला प्रश्न

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये केवळ राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली नाही, तर लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता किती महत्त्वाची ...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts