राजकीय

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !

चांदवड : माता रमाईआंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चांदवड तालुका आणि शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष...

Read moreDetails

‘वंचित’ ने जाहीर केलेल्या ‘किमान समान कार्यक्रमात’ शेतकऱ्यांची दखल !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करावयाचे मुद्दे ज्यांचा समावेश 'किमान समान कार्यक्रम' पत्रिकेत असावा यासाठीचा मसुदा...

Read moreDetails

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा बांधवांना आरक्षण द्या.

'वंचित' च्या किमान समान कार्यक्रमात 'मराठा' आणि 'ओबीसी' आरक्षणाचा मुद्दा ! मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात...

Read moreDetails

‘वंचित’ ने जाहीर केले समान किमान कार्यक्रमातील मुद्दे !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करावयाचे मुद्दे ज्यांचा समावेश किमान समान कार्यक्रम पत्रिकेत असावा यासाठीचा मसुदा...

Read moreDetails

सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवे : ॲड. आंबेडकर

कापूस उद्योग वाढवायचा असेल तर शेतकरी जगला पाहिजे नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे एकूण व्यवहार साधारणतः ६ लाख कोटींच्या आसपास...

Read moreDetails

ख्रिस्ती समाजालाही निवडणुकांत प्रतिनिधित्व मिळावे !

ख्रिस्ती शिष्टमंडळाची प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट ! पुणे : वर्षानुवर्षे ख्रिस्ती समाज राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहीला असून आता अन्याय अत्याचाराला वाचा...

Read moreDetails

राज्य सरकारला प्रकाश आंबेडकरांनी केल्या धोरणात्मक सूचना !

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला कृषी धोरण राबविण्याविषयी सूचना केल्या आहेत....

Read moreDetails

मुस्लीम समाजावर दाखल गुन्हे माघार घ्यावेत – इम्तियाज नदाफ

कोल्हापूर: कोल्हापूर येथील लक्षदुत वसाहतीच्या अनधिकृत बांधकाम हटवण्यावरून जे प्रकरण घडलं यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते, इम्तियाज नदाफ यांनी पत्रकार...

Read moreDetails

‘वंचित’ च्या कार्यकर्त्याने पक्ष कार्यालयासाठी दिले स्वतःचे घर !

मुंबई: कुर्ला तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुशांत माने यांनी स्वतःचे घर पक्षाच्या कार्यालयासाठी दिले. या कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन...

Read moreDetails

मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई: छ. शिवाजी महाराजांच्या काळापासुन राहिलेले मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. निजामी मराठा (सत्ताधारी मराठा) जे मोगलांबरोबर राहिले...

Read moreDetails
Page 72 of 88 1 71 72 73 88
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

ईव्हीएम बिघाड, गोंधळ अन् राडा! राज्यभर महापालिका निवडणुकीत मतदारांना मनस्ताप

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी मतदान केंद्रांवर...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts