Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!

mosami kewat by mosami kewat
November 10, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे मोहन भागवत यांना थेट आव्हान!
       

देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांच्या संविधानाने चालेल!

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधत तीन थेट प्रश्न विचारले आहेत.

आरएसएसची भूमिका, संविधानविरोधी विचारसरणी आणि राष्ट्रीय ध्वजाबाबतचा इतिहास या विषयांवर त्यांनी भागवत यांना सार्वजनिक उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की,  “मोहन भागवत, इकड-तिकडच्या गप्पा करणे थांबवा! धाडस असेल तर माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्या.”

१. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का?

२. आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारला नाही हे खरे नाही का?

३.  गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नाकारले नाही का?

आंबेडकर पुढे म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी आणि तिचे सर्व कार्यकर्ते आता आरएसएस आणि मनुवादी शक्तींना तोंड देण्यासाठी एकत्र आले आहेत. तुम्ही आणि तुमच्या हाफ चड्डीच्या टोळीने हे लक्षात ठेवावे की, हा देश मनुस्मृतीने नाही, तर बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाने चालेल.” 

वंचित बहुजन आघाडीने नुकताच आरएसएसच्या औरंगाबाद येथील कार्यलयावर मोर्चा काढला होता.

मोहन भागवत यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले होते की, संघाची स्थापना १९२५ मध्ये ब्रिटिश काळात झाली होती, आम्ही ब्रिटिशांकडे कशी नोंदणी करणार? असा उलटा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या विधानामुळे पुन्हा एकदा आरएसएस विरुद्ध संविधानवादी विचारसरणीचा संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 


       
Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarMaharashtramumbairssSocial JusticeVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Akola : वंचित बहुजन युवा आघाडीच्या दणक्याने जिल्हा परिषदेची काम वाटप सभा रद्द!

Next Post

नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय

Next Post
नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय

नवी दिल्लीतील लाल किल्याजवळ भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू, घातपाताचा संशय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शेतकरी हित आणि आरोग्य सुविधा हीच आमची प्राथमिकता; चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
बातमी

शेतकरी हित आणि आरोग्य सुविधा हीच आमची प्राथमिकता; चाकूरमध्ये सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

by mosami kewat
February 1, 2026
0

लातूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. युवा नेते...

Read moreDetails
‘सबका साथ’ फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर – डॉ. इंद्रजित अलटे

‘सबका साथ’ फक्त घोषणाच; अर्थसंकल्पातून उपेक्षित घटक पुन्हा वाऱ्यावर – डॉ. इंद्रजित अलटे

February 1, 2026
ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन

ही निवडणूक जात-धर्माची नाही, तर विकासाची; सुजात आंबेडकरांचे शिरूर ताजबंदमध्ये आवाहन

February 1, 2026
रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 

रेणापूर तालुक्यात वंचितची डरकाळी; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हारवाडीत जाहीर सभा 

February 1, 2026
हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर 

हे निव्वळ पोकळ दावे, अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि वंचित घटक गायब – ॲड. प्रकाश आंबेडकर 

February 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home