Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 10, 2024
in राजकीय
0
असंघटित कामगारांबाबत आश्वासक धोरण हवे.
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

‘वंचित’ च्या किमान समान कार्यक्रमात असंघटित कामगारांचा विचार !

मुंबई: ग्रामीण आणि शहरी भागातील असंघटित, कंत्राटी आणि तात्पुरत्या कामगारांचे किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा निर्माण करणे, तसेच विडी, यंत्रमाग, बांधकाम आणि साखर उद्योगातील असंघटित कामगारांच्या मोठ्या वर्गाची, तसेच घरगुती कामगार, मध्यान भोजन योजना कामगार, ग्राम रोजगार सेवक, अंगणवाडी आणि अशा सेविकांची स्थिती गंभीर आहे. ती तातडीने सोडवण्याची गरज आहे. घरकुलांचा प्रश्नही गंभीर आहे. त्यावर आश्वासक धोरण ठरवणे देखील गरजेचे आहे. असा मुद्दा वंचित बहुजन आघाडीने किमान समान कार्यक्रमात मांडला आहे. महाविकास आघाडीला वंचितने ३९ महत्त्वाच्या मुद्द्यांचा मसुदा सादर केला आहे, ज्याचा समावेश एकत्रित जाहीरनाम्यात व्हावा, अशी अपेक्षा आहे. निवडणूक जवळ येत असल्याने वंचितच्या मसुद्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही मुद्दे समोर येतात का, हे आता पाहावे लागणार आहे.

देशातील भाजप सरकारच्या लोकविरोधी, असंवेदनशील आणि भ्रष्टाचारी धोरणांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीत सातत्याने घसरण होत आहे. बारकाईने पाहिले तर लक्षात येते की, विकासाचे मुख्य लाभार्थी नेहमीच शहरी आणि ग्रामीण श्रीमंत राहतात. दुसरीकडे कामगार शेतकरी, शेतमजूर आणि कारागिर यांच्यासारख्या मूलभूत वर्गांची आणि दलित, आदिवासी लोकसंख्यांक भटक्या जमाती ओबीसी मधला मोठा वर्ग आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाची स्थिती गंभीर असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे.


       
Tags: CongressMaharashtramahavikasaghadiNCPPrakash AmbedkarShivsenaVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वंचितने सुचवला ठोस उपाय.

Next Post

महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना काही महत्त्व आहे का? - ॲड. प्रकाश आंबेडकर

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क