Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

मुस्लीम समाजावर दाखल गुन्हे माघार घ्यावेत – इम्तियाज नदाफ

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 6, 2024
in राजकीय
0
मुस्लीम समाजावर दाखल गुन्हे माघार घ्यावेत – इम्तियाज नदाफ
       

कोल्हापूर: कोल्हापूर येथील लक्षदुत वसाहतीच्या अनधिकृत बांधकाम हटवण्यावरून जे प्रकरण घडलं यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते, इम्तियाज नदाफ यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात ज्या मुस्लीम लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये किंवा या विषयाला वेगळे वळण लागू नये, म्हणून हे गुन्हे तूर्तास मागे घेऊन हा विषय संपला आहे असे जाहीर करण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.

या प्रकरणात मुस्लीम समाजाने सरतेशेवटी स्वतःहून बांधकाम हटवण्याची भूमिका घेतली आणि ती हटवण्यापूर्वी तीन वेळा प्रशासन तिथे गेले. पोलिसांनी थांबण्याचा निर्णय घेतला किंवा मुस्लीम समाजाने त्यांना परत माघारी पाठवलं हा जो घटनाक्रम घडला यातून हे उन्नीस बीस झाले असेल, ते प्रकरण ज्यावेळी संपलं असे वाटत असताना प्रशासनाकडून 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे, ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांचे अटकसत्र सुरू होणार असल्याच्या चर्चा बाहेर येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये किंवा या प्रकरणाला वेगळे वळण लागू नये, म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांनी प्रशासनाला गुन्हे मागे घेण्याची आणि हे प्रकरण संपवण्याची विनंती केली.


       
Tags: imtiyaj nadafKolhapurMuslimVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम येथील घटनेवरून ॲड. प्रकाश आंबेडकर संतप्त !

Next Post

राज्य सरकारला प्रकाश आंबेडकरांनी केल्या धोरणात्मक सूचना !

Next Post
राज्य सरकारला प्रकाश आंबेडकरांनी केल्या धोरणात्मक सूचना !

राज्य सरकारला प्रकाश आंबेडकरांनी केल्या धोरणात्मक सूचना !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले
Uncategorized

सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले

by mosami kewat
July 18, 2025
0

पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी दोघांना तब्बल...

Read moreDetails
समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

July 18, 2025
बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

July 18, 2025
कांदिवली, चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

‎चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

July 18, 2025
‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

July 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home