Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

१० वर्षांत लोकल अपघातात २६ हजारांचा मृत्यू; केवळ १४०० वारसांना मदत, रेल्वेने दिले १०३ कोटी रुपये

Tanvi Gurav by Tanvi Gurav
July 25, 2025
in बातमी, मुख्य पान, सामाजिक
0
१० वर्षांत लोकल अपघातात २६ हजारांचा मृत्यू; केवळ १४०० वारसांना मदत, रेल्वेने दिले १०३ कोटी रुपये

१० वर्षांत लोकल अपघातात २६ हजारांचा मृत्यू; केवळ १४०० वारसांना मदत, रेल्वेने दिले १०३ कोटी रुपये

       

मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वेचा वापर करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी गेली अनेक वर्षे ‘जीवनवाहिनी’ ठरलेल्या लोकलने मागील १० वर्षांत तब्बल २६,000 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये ट्रॅक ओलांडताना, चढताना-उतरताना, अथवा लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू होऊनही रेल्वे प्रशासनाने फक्त १४०० मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आहे.

या १४०० केसेसमध्ये एकूण १०३ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली असून, उर्वरित हजारो कुटुंबांना कोणतीही मदत मिळालेली नाही. यावरून रेल्वेच्या अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अपघातांनंतर जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीवरही गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी सरासरी दोन ते तीन हजार जण मुंबईतील लोकल अपघातांमध्ये प्राण गमावत आहेत, आणि ही संख्या अजूनही कमी होताना दिसत नाही. सुरक्षा, गेट्स, पूल, जनजागृती आणि सुसज्ज व्यवस्था यांची तीव्र गरज असल्याचे स्पष्ट होते.


       
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 39 किलो ॲम्फेटामाईन ड्रग्स जप्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय

Next Post

ज्येष्ठ नागरिकांच्या घरांसाठी ‘स्वतंत्र दर्जा’; विकासकांना चटईक्षेत्रफळात मोठी सवलत

Next Post
ज्येष्ठ नागरिकांच्या घरांसाठी 'स्वतंत्र दर्जा'; विकासकांना चटईक्षेत्रफळात मोठी सवलत

ज्येष्ठ नागरिकांच्या घरांसाठी 'स्वतंत्र दर्जा'; विकासकांना चटईक्षेत्रफळात मोठी सवलत

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर: पालघरमध्ये 'रेड अलर्ट' जाहीर, शाळांना सुट्टी
बातमी

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर: पालघरमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर, शाळांना सुट्टी

by mosami kewat
July 26, 2025
0

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील...

Read moreDetails
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात 30 जुलै रोजी सुनावणी!

July 25, 2025
पुण्यात वाहनांची तोडफोडीची मालिका! फुरसुंगीत मध्यरात्री दहशत; आरोपी २४ तासांत अटकेत

पुण्यात वाहनांची तोडफोडीची मालिका! फुरसुंगीत मध्यरात्री दहशत; आरोपी २४ तासांत अटकेत

July 25, 2025
गाझामध्ये उपासमारीमुळे हाहाकार: मृतांचा आकडा वाढतोय, लहान मुले सर्वाधिक बळी

गाझामध्ये उपासमारीमुळे हाहाकार: मृतांचा आकडा वाढतोय, लहान मुले सर्वाधिक बळी

July 25, 2025
रायगडमधील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित; ८८ लाखांची रक्कम रखडली

रायगडमधील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित; ८८ लाखांची रक्कम रखडली

July 25, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home