शेतकरी आंदोलन : राज्यघटनेतील अहिंसक लोकशक्ती हिच लोकशाहीची खरी शक्ती!
नोव्हेंबर-२० पासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी कुटुंब त्यांची लेकरं-शेतकरी स्त्रियांसह दिल्ली राजधानीच्या अनेक सीमांवर आपले संसार ...
नोव्हेंबर-२० पासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी कुटुंब त्यांची लेकरं-शेतकरी स्त्रियांसह दिल्ली राजधानीच्या अनेक सीमांवर आपले संसार ...
पिंपरी चिंचवड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेचे लोकशाहीरकरण केले. मराठी पत्रकारिता एका जातीत, साच्यात बंदिस्त होती. त्याचे रूप बाबासाहेबांनी पालटले ...
धर्मांतरानंतर थोड्याच अवधित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यामुळे देशातल्या तमाम शोषित, वंचित समुहांना धम्मदीक्षा देण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले. धर्मांतरानंतर आपले ...
२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता ...
शमीभा पाटील शांत कुरणात उद्रेकनारा ज्वालामुखी या क्रांतीपेक्षा महान नाही. नव्या खंडाचे आद्य रेखांकन करण्यासाठी महासागराच्या खोल तळातून वर आलेली ...
भारताच्या सामाजिक, धार्मिक जीवनातील एक क्रांतिकारक बदल घडून आणणारे महान समाज सुधारक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याकडे पाहिले जाते. ...
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पॅलेस्टाईन - इस्राईल मुद्द्यावर मुंबईत वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी आणि ...
मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून, राज्यातील अनेक भागांत ...
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सव्वा दोन लाख लोक जमल्याचा पोलिसांचा अंदाज! आतापर्यंतचे सर्व उचांक मोडीत वंचितची विक्रमी सभा! मुंबई : ...
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे ...