Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

महाविकास आघाडीचे मुस्लीममुक्त विधानपरिषदेचे धोरण

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 4, 2024
in राजकीय
0
महाविकास आघाडीचे मुस्लीममुक्त विधानपरिषदेचे धोरण
       

एकही मुस्लीम उमेदवार दिला नसल्याने राजीनामास्र

मुंबई : महाविकास आघाडीने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अब्दुल हाफीज अब्दुल रहेमान यांनी प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मुस्लीम मुक्त विधानपरिषद धोरण राबवत आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

90% मुस्लिमांनी इंडिया आघाडीला मतदान केले, महाविकास आघाडीने मराठवाड्यात 8 पैकी 7 जागा जिंकल्या पण काँग्रेसने विधान परिषदेसाठी एकही मुस्लिम उमेदवार उभा केला नाही. मात्र OBC पार्श्वभूमी असलेल्या आणि महाविकास आघाडीविरुद्ध काम करणाऱ्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली, असा आक्षेप अब्दुल हाफीज यांनी घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत देखील राज्यात महाविकास आघाडीने 48 पैकी एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही. यावरून मुस्लीम नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. महाविकास आघाडी मुस्लीम मुक्त विधानपरिषद धोरण राबवत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अब्दुल हाफिज यांनी आपला राजीनामा थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.


       
Tags: CongressmahavikasaghadiMuslimresignation
Previous Post

वंचित बहुजन आघाडी दुधाच्या हमीभावासाठी कायदा करणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर

Next Post
दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर

दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी - डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर
बातमी

विदर्भात २४ तासांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कर्जबाजारीपणा आणि नापिकीचे संकट गंभीर

by mosami kewat
September 6, 2026
0

भेंडीला दोन रुपये किलो भाव अमरावती : विदर्भातील शेतकरी संकटाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. अमरावती, वाशीम आणि यवतमाळ...

Read moreDetails
धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

धम्म विनय बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे भारतीय बौद्ध महासभेचा वर्षावास समारोप कार्यक्रम

September 6, 2026
रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

रस्त्याची ओळख घराच्या नावाने नव्हे, अधिकृत क्रमांकाने करा! मनमाड नगरपरिषदेकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 6, 2026
तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

तिवसा पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची धडक; ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा!

September 6, 2026
दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

दिवंगत नारायणराव जाधव यांच्या कुटुंबीयांची प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

September 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home