Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांचा सदिच्छा आणि संदेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 4, 2024
in बातमी
0
‘प्रबुद्ध भारत’ वर्धापन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांचा सदिच्छा आणि संदेश !
       

प्रबुद्ध भारत वर्तमान आणि भविष्य समजावून सांगतो !

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक ते प्रबुद्ध भारत’ असा पत्रकारितेचा प्रवाह निर्माण केला. तो बाबासाहेबांनी चालवला. १९३० मध्ये बाबासाहेबांनी ‘जनता’ पाक्षिक सुरू केले. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘जनता’ पाक्षिकाचे रूपांतर “प्रबुद्ध भारत”मध्ये झालं. प्रबुद्ध भारत हे नाव घेतांना भारताचे संविधान लिहले जात होतं. भारताला ‘प्रबुद्ध’ करणे ही गरज होती म्हणून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ हे नाव ठेवले. या मागे लोकांना शहाणे करणे हा बाबासाहेबांचा उद्देश असल्याचे प्रबुद्ध भारतचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारतच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा देत म्हटले आहे.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी अनेक संकटांवर मात करून प्रबुद्ध भारत सुरू ठेवले. गेली अनेक वर्षे आम्ही ‘प्रबुद्ध भारत’ चालवतोय. यासाठी अनेक जण मदत करतात. वर्तमानपत्र हा चळवळीचा आरसा आहे. त्यामुळे हे वर्तमानपत्र चालविण्यासाठी सर्वांनी मदत करावी. मदत म्हणजे त्यांनी सभासद, वर्गणीदार व्हावे. ह्या दोन गोष्टी सर्वांनी केल्या, तर आंबेडकरी चळवळीचे वर्तमानपत्र चालू शकते. आज मोठ्या खेदाने म्हणावं लागतंय की, आंबेडकरी चळवळीतील माणूस हा इतिहासात जगतोय, तो वास्तवात जगत नाही. याचे सर्वात मोठे कारण की, वास्तव काय आहे? वर्तमान काय आहे? हे त्याला कोणी समजवून सांगत नाही असे त्यांनी नमूद केले.

‘प्रबुद्ध भारत’ आज वर्तमानस्थिती काय आहे? भविष्यकाळ काय आहे? हे समजावून सांगतो. म्हणून स्वतःला प्रबुद्ध करून घेण्यासाठी ‘प्रबुद्ध भारत’ वाचण्याचे, आपल्या समोरील आव्हाने समजून घेण्याचे आणि प्रबुद्ध भारतचे वर्गणीदार होण्याचे आवाहनही त्यांनी केले.


       
Tags: Babasaheb AmbedkarbabasahebambedkarprabuddhbharatPrakash Ambedkar
Previous Post

आधी मसुदा, मग बोलणी – डॉ. धैर्यवर्धन पुंडकर

Next Post

महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.

Next Post
महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी – राजेंद्र पातोडे.

महिलांनी लावलेला बॅनर फडणाऱ्यास अकोला पोलिसांनी अटक करावी - राजेंद्र पातोडे.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल
बातमी

जातीभेद मानणारे साहित्यिक कसे ? लोकनाथ यशवंत यांचा सवाल

by mosami kewat
February 17, 2026
0

औरंगाबाद : "साहित्याचा विचार करताना जो माणूस जातीवाद आणि भेदाभेद मानतो, त्याला साहित्यिक म्हणता येणार नाही. समाजातील या जातीभेदाच्या पलीकडे...

Read moreDetails
अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

February 17, 2026
मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

मुडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी वंचितच्या चित्रकला करवंदे यांची निवड

February 17, 2026
वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

वसई: वंचित बहुजन माथाडी कामगार जनरल ट्रान्सपोर्ट रिक्षा युनियनचा फलक अनावरण सोहळा उस्ताहात 

February 16, 2026
मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

मैदर्गीतील युवकांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

February 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home